मी त्याचीच होती पण....
मीही प्रेम केले होते त्याच्यावर,
पण त्याला ते ओळखताच आले नाही,
मी तर नेहमी त्याचीच होती,
पण त्यालाच माझे होता आले नाही......
माझ्या मनातील खरे प्रेम,
त्याला कधी पाहताच आले नाही,
डोळ्यांसमोरून दूर केला तरी,
मनातून त्याला काढताच आले नाही......
त्याचा विरहाचा दु:खातून,
अजूनही बाहेर पडता आले नाही......
खूप प्रयत्न करून देखील,
त्याला विसरताच आले नाही.......
तो सोडून गेला तरी,
मला त्याला सोडताच आले,
चार चैघात मला कधीच,
मनमोकळे हसताच आले नाही.......
सात पावलेही आज त्याला,
माझाबरोबर चालता आले नाही.....,
सात जन्माचा जोडीदार ज्याला मानले,
त्याला या एका जन्मांत सुधा माझे होता आले नाही.......
निर्णय चुकतात आयुष्यातले आणि मग आयुष्याच चुकत जाते ..
प्रश्न कळत नाही कधी कधी आणि उत्तरही चुकत जाते ..
सोडवताना वाटते , सुटत गेला गुंता .....
पण प्रत्येक वेळी 1 नवीन गाठ बनत जाते..
दाखवणाऱ्याला वाट माहित नसते ..
चालानार्याचे ध्येय मात्र हरवून जाते..
वाटतात तितक्या सोप्या नसतात काही गोष्टी ..
"अनुभव"म्हणजे काय हे तेव्हाच कळते...!!
जेव्हा एखादी"ठेच"काळजाला लागते ...
प्रेम सांगुन होत नाही.ते नकळत होत.
जरी नजरेतून समजत असले तरी
ते शब्दातून सांगावच लागत.
बोलायचे होते मनातील बरेच काही पण ,
वेळच गेली निघून ....................
...
जेव्हा तू माझ्यापासून दूर जाणार हे
मनाला जाणवलं तेव्हा हे हसणार मन
दू:खात बुडून गेल .
पहिलेल स्वप्न हे स्वप्नच राहून गेल.
बोलायचे होते मनातील बरेच काही पण ,
वेळच गेली निघून .......................
दिली होतीस लग्नाची पत्रिका हसत तू
पण मला माहित होते तू मनातून होतीस रडत
कदाचित दोघानाही सांगायचे होते काही
बोलायचे होते मनातील बरेच काही पण ,
वेळच गेली निघून .......................
जे जमले नाही मला या जन्मी
कदाचित मिळविण मी तुला पुढच्या
जन्मी आवडत होतीस खुप मला .पुढच्या
जन्मी भेटलीस मला तर सांगेन तुला
खुप खुप आवडतेस मला ,
बोलायचे होते मनातील बरेच काही पण ,
वेळच गेली निघून ...................
माझ्या रंगहीन जीवनाचा ‘ इंद्रधनुष्य ‘ तू ,
माझ्या हरवलेल्या मनाचा ‘ विश्वास ‘ तू ….
तुझ्याविना आनंदातही मौज नाही ,
कोट्यावधी सुखातही रस नाही ,
माझ्या उदासीन ओठावरचे ‘ स्मितहास्य ‘ तू ….
मदतीने तुझ्या सारी कोडी सोडविली ,
तू साथ नसताना मिळालेली उत्तरेही चुकली ,
माझा गमावलेला दृढ ‘ आत्मविश्वास ‘ तू ….
अपयशी ठरे यशस्वी शिखर तुझ्याविना ,
पराजित वाटे हर अजिंक्य सामना ,
माझ्या यशाची खरी ‘ प्रेरणा ‘ तू …
तुझ्या डोळ्यांच्या प्रतीबिंबात हे सौंदर्य खुलले होते ,
सजली हिरेमोती पण प्रशंसणारे कोणीच नव्हते ,
माझ्या हृदयाचा ‘ आरसा ‘ तू ….
आठवणीत तुझ्या रात्र अन दिवस गुंतला ,
हर एक क्षण जागचा जागीच थांबला ,
माझा एकांतातील ‘ सहवास ‘ तू ….
प्रत्येक कंपनात तुझेच नाव होते ,
कोरे मन अजूनही तुझीच वाट पाहते ,
माझ्या श्वासाची ‘ आत्मा ‘ तू ….
माझ्या रंगहीन जीवनाचा ‘ इंद्रधनुष्य ‘ तू ,
माझ्या हरवलेल्या मनाचा ‘ विश्वास ‘ तू …..
मी त्याचीच होती पण....
मीही प्रेम केले होते त्याच्यावर,
पण त्याला ते ओळखताच आले नाही,
मी तर नेहमी त्याचीच होती,
पण त्यालाच माझे होता आले नाही......
माझ्या मनातील खरे प्रेम,
त्याला कधी पाहताच आले नाही,
डोळ्यांसमोरून दूर केला तरी,
मनातून त्याला काढताच आले नाही......
त्याचा विरहाचा दु:खातून,
अजूनही बाहेर पडता आले नाही......
खूप प्रयत्न करून देखील,
त्याला विसरताच आले नाही.......
तो सोडून गेला तरी,
मला त्याला सोडताच आले,
चार चैघात मला कधीच,
मनमोकळे हसताच आले नाही.......
सात पावलेही आज त्याला,
माझाबरोबर चालता आले नाही.....,
सात जन्माचा जोडीदार ज्याला मानले,
त्याला या एका जन्मांत सुधा माझे होता आले नाही.......
निर्णय चुकतात आयुष्यातले आणि मग आयुष्याच चुकत जाते ..
प्रश्न कळत नाही कधी कधी आणि उत्तरही चुकत जाते ..
सोडवताना वाटते , सुटत गेला गुंता .....
पण प्रत्येक वेळी 1 नवीन गाठ बनत जाते..
दाखवणाऱ्याला वाट माहित नसते ..
चालानार्याचे ध्येय मात्र हरवून जाते..
वाटतात तितक्या सोप्या नसतात काही गोष्टी ..
"अनुभव"म्हणजे काय हे तेव्हाच कळते...!!
जेव्हा एखादी"ठेच"काळजाला लागते ...
प्रेम सांगुन होत नाही.ते नकळत होत.
जरी नजरेतून समजत असले तरी
ते शब्दातून सांगावच लागत.
बोलायचे होते मनातील बरेच काही पण ,
वेळच गेली निघून ....................
...
जेव्हा तू माझ्यापासून दूर जाणार हे
मनाला जाणवलं तेव्हा हे हसणार मन
दू:खात बुडून गेल .
पहिलेल स्वप्न हे स्वप्नच राहून गेल.
बोलायचे होते मनातील बरेच काही पण ,
वेळच गेली निघून .......................
दिली होतीस लग्नाची पत्रिका हसत तू
पण मला माहित होते तू मनातून होतीस रडत
कदाचित दोघानाही सांगायचे होते काही
बोलायचे होते मनातील बरेच काही पण ,
वेळच गेली निघून .......................
जे जमले नाही मला या जन्मी
कदाचित मिळविण मी तुला पुढच्या
जन्मी आवडत होतीस खुप मला .पुढच्या
जन्मी भेटलीस मला तर सांगेन तुला
खुप खुप आवडतेस मला ,
बोलायचे होते मनातील बरेच काही पण ,
वेळच गेली निघून ...................
माझ्या रंगहीन जीवनाचा ‘ इंद्रधनुष्य ‘ तू ,
माझ्या हरवलेल्या मनाचा ‘ विश्वास ‘ तू ….
तुझ्याविना आनंदातही मौज नाही ,
कोट्यावधी सुखातही रस नाही ,
माझ्या उदासीन ओठावरचे ‘ स्मितहास्य ‘ तू ….
मदतीने तुझ्या सारी कोडी सोडविली ,
तू साथ नसताना मिळालेली उत्तरेही चुकली ,
माझा गमावलेला दृढ ‘ आत्मविश्वास ‘ तू ….
अपयशी ठरे यशस्वी शिखर तुझ्याविना ,
पराजित वाटे हर अजिंक्य सामना ,
माझ्या यशाची खरी ‘ प्रेरणा ‘ तू …
तुझ्या डोळ्यांच्या प्रतीबिंबात हे सौंदर्य खुलले होते ,
सजली हिरेमोती पण प्रशंसणारे कोणीच नव्हते ,
माझ्या हृदयाचा ‘ आरसा ‘ तू ….
आठवणीत तुझ्या रात्र अन दिवस गुंतला ,
हर एक क्षण जागचा जागीच थांबला ,
माझा एकांतातील ‘ सहवास ‘ तू ….
प्रत्येक कंपनात तुझेच नाव होते ,
कोरे मन अजूनही तुझीच वाट पाहते ,
माझ्या श्वासाची ‘ आत्मा ‘ तू ….
माझ्या रंगहीन जीवनाचा ‘ इंद्रधनुष्य ‘ तू ,
माझ्या हरवलेल्या मनाचा ‘ विश्वास ‘ तू …..