निर्णय चुकतात आयुष्यातले आणि मग आयुष्याच चुकत जाते ..
निर्णय चुकतात आयुष्यातले आणि मग आयुष्याच चुकत जाते ..
प्रश्न कळत नाही कधी कधी आणि उत्तरही चुकत जाते ..
सोडवताना वाटते , सुटत गेला गुंता .....
पण प्रत्येक वेळी 1 नवीन गाठ बनत जाते..
दाखवणाऱ्याला वाट माहित नसते ..
चालानार्याचे ध्येय मात्र हरवून जाते..
वाटतात तितक्या सोप्या नसतात काही गोष्टी ..
"अनुभव"म्हणजे काय हे तेव्हाच कळते...!!
जेव्हा एखादी"ठेच"काळजाला लागते ...
निर्णय चुकतात आयुष्यातले आणि मग आयुष्याच चुकत जाते ..
निर्णय चुकतात आयुष्यातले आणि मग आयुष्याच चुकत जाते ..
प्रश्न कळत नाही कधी कधी आणि उत्तरही चुकत जाते ..
सोडवताना वाटते , सुटत गेला गुंता .....
पण प्रत्येक वेळी 1 नवीन गाठ बनत जाते..
दाखवणाऱ्याला वाट माहित नसते ..
चालानार्याचे ध्येय मात्र हरवून जाते..
वाटतात तितक्या सोप्या नसतात काही गोष्टी ..
"अनुभव"म्हणजे काय हे तेव्हाच कळते...!!
जेव्हा एखादी"ठेच"काळजाला लागते ...