मनाच्या एकांतात तुझी खुप आठवण येते,
मला रोज खुप खुप सतावते..
नकळत माझ्या डोळ्यात अश्रूं देऊन जाते,
तुला विसरण्याच्या प्रयत्नात मी स्वःतालाचं विसरुन जाते..
खुप प्रेम करते रे तुझ्यावर,
हे तुला नेहमी सांगायचे राहून जाते..
बस एकदाचं येऊन भेट रे मला,
बघ तर मी तुझ्याविणा जगतेय की मरतेय..
अजुन किती रे तरसवशील तु मला,
तु नसलास की मन माझे एकटेपणात जाते..
वेडे गं मन माझे,
तुला समजावु किती .....
सोडुन गेलीस मला,
मी झुरावं किती .....
येशील ना गं भेटायला,
वाट पाहावी किती .....
नाव रुप नसणारी असतात,
काही खोटी नाती .....
मग ती नाती टिकवताना,
समाजाची का भिती .....
समजुन का घेत नाहीस मला तु,
मी झुरावं किती .....
आज येईल ऊद्या येईल,
गेली सुट्टी सरुन .....
कधी येशील जेव्हा,
मी जाईन मरुन .....
प्रेम नाहीस करत माझ्यावर,
माहीत आहे मला .....
जाण ठेवावी काही,
गोष्टींची भान आहे तुला .....
झालीस तु दुस-याची,
मी झुरावं किती .....
एक
वेडा बसला लावुनी तुझी आस,
तीचं आस बनु नये
त्याच्या जिवनाचा फास .....
तुचं सांग ना मी,
विश्वास कुणावर ठेवु .....
प्रत्येक क्षण दिवस,
मी झुरावं किती .....
दोन घटकेच्या आयुष्यात,
मी मरावं किती .....
मी मरावं किती .....
♥ :'( ♥ :'( ♥ :'( ♥ :'( ♥
तू निघून गेल्याचं दु:ख नाही.,
तुझ्यावर प्रेम केल्याचं सुख आहे..!!
तुझ्याविना जगणं असह्य आहे.,
पण इतरांसाठी जगणं कर्तव्य
आहे.!!
खुप काहि सांगायचं होतं तुला
पण मनातलं मनातच राहून गेलं..
सुखाचं घरटं बांधण्या आधीच
पाखरु रानातलं उडून गेलं !!
अशी ये....
वा-याच्या वेगानी ये, धुंदीत मस्तीत ये
केस मोकळे सोडून सुस्नात होऊन ये
श्वासात अत्तराचा दरवळ घेऊन ये
ओठात बत्तासा, स्पर्शात साय घेऊन ये
सळसळत्या जिभेवर मधाची धार घेऊन ये
आसुसल्या ओठात थरथर घेऊन ये
अंगावर शहारा आणि फुललेला काटा घेऊन ये
थोडी लाजाळूच्या पानाची लाज घेऊन ये
मखमली शालूत निळं मोरपिस घेऊन ये
अंगभर रातराणीचा सुगंध शिंपडून ये
विचारात विजेची चपळाई घेऊन ये
बोटात कलाकाराची सहजता घेऊन ये
कित्त्येक दिवसात माझ्या जवळ तू आलीच
नाहीस
'कविते' यायचंच असेल तर निदान
माझ्या मनाप्रमाणे तरी ये :)
मनाच्या एकांतात तुझी खुप आठवण येते,
मला रोज खुप खुप सतावते..
नकळत माझ्या डोळ्यात अश्रूं देऊन जाते,
तुला विसरण्याच्या प्रयत्नात मी स्वःतालाचं विसरुन जाते..
खुप प्रेम करते रे तुझ्यावर,
हे तुला नेहमी सांगायचे राहून जाते..
बस एकदाचं येऊन भेट रे मला,
बघ तर मी तुझ्याविणा जगतेय की मरतेय..
अजुन किती रे तरसवशील तु मला,
तु नसलास की मन माझे एकटेपणात जाते..
वेडे गं मन माझे,
तुला समजावु किती .....
सोडुन गेलीस मला,
मी झुरावं किती .....
येशील ना गं भेटायला,
वाट पाहावी किती .....
नाव रुप नसणारी असतात,
काही खोटी नाती .....
मग ती नाती टिकवताना,
समाजाची का भिती .....
समजुन का घेत नाहीस मला तु,
मी झुरावं किती .....
आज येईल ऊद्या येईल,
गेली सुट्टी सरुन .....
कधी येशील जेव्हा,
मी जाईन मरुन .....
प्रेम नाहीस करत माझ्यावर,
माहीत आहे मला .....
जाण ठेवावी काही,
गोष्टींची भान आहे तुला .....
झालीस तु दुस-याची,
मी झुरावं किती .....
एक
वेडा बसला लावुनी तुझी आस,
तीचं आस बनु नये
त्याच्या जिवनाचा फास .....
तुचं सांग ना मी,
विश्वास कुणावर ठेवु .....
प्रत्येक क्षण दिवस,
मी झुरावं किती .....
दोन घटकेच्या आयुष्यात,
मी मरावं किती .....
मी मरावं किती .....
♥ :'( ♥ :'( ♥ :'( ♥ :'( ♥
तू निघून गेल्याचं दु:ख नाही.,
तुझ्यावर प्रेम केल्याचं सुख आहे..!!
तुझ्याविना जगणं असह्य आहे.,
पण इतरांसाठी जगणं कर्तव्य
आहे.!!
खुप काहि सांगायचं होतं तुला
पण मनातलं मनातच राहून गेलं..
सुखाचं घरटं बांधण्या आधीच
पाखरु रानातलं उडून गेलं !!
अशी ये....
वा-याच्या वेगानी ये, धुंदीत मस्तीत ये
केस मोकळे सोडून सुस्नात होऊन ये
श्वासात अत्तराचा दरवळ घेऊन ये
ओठात बत्तासा, स्पर्शात साय घेऊन ये
सळसळत्या जिभेवर मधाची धार घेऊन ये
आसुसल्या ओठात थरथर घेऊन ये
अंगावर शहारा आणि फुललेला काटा घेऊन ये
थोडी लाजाळूच्या पानाची लाज घेऊन ये
मखमली शालूत निळं मोरपिस घेऊन ये
अंगभर रातराणीचा सुगंध शिंपडून ये
विचारात विजेची चपळाई घेऊन ये
बोटात कलाकाराची सहजता घेऊन ये
कित्त्येक दिवसात माझ्या जवळ तू आलीच
नाहीस
'कविते' यायचंच असेल तर निदान
माझ्या मनाप्रमाणे तरी ये :)