व्हायचं ते होऊन गेलं
घडायचं ते घडून गेलं,
कळत नाही कसं पण
मन प्रेमात पडून गेलं,
कळलं नाही मलाही
कधी हातून निसटून गेलं,
तू भेटलीस अन
मला सोडून गेलं,
कधी तुझ्या डोळ्यांत
मन हरवत गेलं,
कधी तुझ्या केसांत
मन गुंतत गेलं,
विचारलं तेव्हा मनाला
हे काय चाललं,
तुला काही कळत नाही
इतकचं मला म्हटलं,
माझचं मन माझ्याकडे
ढुंकूनही पहात नाही,
तू नाद लावलास त्याला
आता ते माझं राहिलं नाही..
किती क्षनाचं हे आयुष्य असत,
आज असत तर उद्या नसतं,
म्हणुनचं ते हसत हसत जगायचं असतं,
कारण इथे कोणीच कुणाच नसत,
जाणारे दिवस जात असतात,
येणारे दिवस येत असतात,
जाणारांना जपायचं असत,
येणारांना घडवायच असत,
आणि जिवनाच गणित
सोडवायच असत,
म्हणुनच
कधी कुणासाठी तरी जगायचं
असत,
कुणासाठी तरी जगायचं असत...
कधी तू…रिमझिम झरणारी बरसात
कधी तू…चमचम करणारी चांदण्यात
कधी तू…कोसळत्या धारा थैमान वारा
बिजलीची नक्षी अंबरात
सळसळत्या लाटा भिजलेल्या वाटा
चिंब पावसाची ओली रात
कधी तू…रिमझिम झरणारी बरसात
कधी तू…चमचम करणारी चांदण्यात
कधी तू…अंग अंग मोहरणारी
आसमंत दरवळणारी रातराणी वेडया जंगलात
कधी तू…हिरव्या चाफ्याच्या पाकळ्यात
कधी तू…रिमझिम झरणारी बरसात
कधी तू…कोसळत्या धारा थैमान वारा
बिजलीची नक्षी अंबरात
सळसळत्या लाटा भिजलेल्या वाटा
चिंब पावसाची ओली रात
कधी तू…रिमझिम झरणारी बरसात
कधी तू…चमचम करणारी चांदण्यात
जरी तू…कळले तरी ना कळणारे
दिसले तरी ना दिसणारे
विरणारे मृगजळ एक क्षणात
तरी तू मिटलेल्या माझ्या पापण्यात
कधी तू रिमझिम झरणारी बरसात
कधी तू…कोसळत्या धारा थैमान वारा
बिजलीची नक्षी अंबरात
सळसळत्या लाटा भिजलेल्या वाटा
चिंब पावसाची ओली रात
कधी तू…रिमझिम झरणारी बरसात
कधी तू…चमचम करणारी चांदण्यात
मी तुज्या वर प्रेम करायला थकणार नाही
मी तुजी काळजी घ्यायचे कधी सोडणारनाही..
तू माज्यावर प्रेम करत नाही..
म्हणून काय झाले..
मी तुज्यावर जीवापाड प्रेम करतो..
हे तुला मान्य करावेच लागेल..
तुला मी तितकासा आवडत नसलो..
म्हणून काय झाले ..
मी तुज्याशिवाय जगूशकणार नाही ..
हे तुला स्म्जावेच लागेल..
मी तुज्या येण्याचीवाट पाहून थकणार नाही..
तू येशी आणि हि आशा कधी सोडणार नाही..
तुला माज्या भावना काळात नसतील..
म्हणून काय झाले...
मी समजेन तुजी मजबुरी..
तुला माज्याशिवाय जगता येत असेले
म्हणून काय झाले...
मी समजेन माझी प्रेम कहाणी अधुरी..
मी तुला समजावता समजावता थकणार नाही..
माजे मन तुला समजल्याशिवाय राहणार नाही ..
मी तुला आयुष्यभर समजावत राहीन..
पण एकदा तरी,,,
या एकतर्फी प्रेमाचा विचार करशील?
मी तुज्या खुशीसाठीतुला सोडेन ..
पण एकदा तरी ...
या प्रेम वेड्याला मनात आणशील?
व्हायचं ते होऊन गेलं
घडायचं ते घडून गेलं,
कळत नाही कसं पण
मन प्रेमात पडून गेलं,
कळलं नाही मलाही
कधी हातून निसटून गेलं,
तू भेटलीस अन
मला सोडून गेलं,
कधी तुझ्या डोळ्यांत
मन हरवत गेलं,
कधी तुझ्या केसांत
मन गुंतत गेलं,
विचारलं तेव्हा मनाला
हे काय चाललं,
तुला काही कळत नाही
इतकचं मला म्हटलं,
माझचं मन माझ्याकडे
ढुंकूनही पहात नाही,
तू नाद लावलास त्याला
आता ते माझं राहिलं नाही..
किती क्षनाचं हे आयुष्य असत,
आज असत तर उद्या नसतं,
म्हणुनचं ते हसत हसत जगायचं असतं,
कारण इथे कोणीच कुणाच नसत,
जाणारे दिवस जात असतात,
येणारे दिवस येत असतात,
जाणारांना जपायचं असत,
येणारांना घडवायच असत,
आणि जिवनाच गणित
सोडवायच असत,
म्हणुनच
कधी कुणासाठी तरी जगायचं
असत,
कुणासाठी तरी जगायचं असत...
कधी तू…रिमझिम झरणारी बरसात
कधी तू…चमचम करणारी चांदण्यात
कधी तू…कोसळत्या धारा थैमान वारा
बिजलीची नक्षी अंबरात
सळसळत्या लाटा भिजलेल्या वाटा
चिंब पावसाची ओली रात
कधी तू…रिमझिम झरणारी बरसात
कधी तू…चमचम करणारी चांदण्यात
कधी तू…अंग अंग मोहरणारी
आसमंत दरवळणारी रातराणी वेडया जंगलात
कधी तू…हिरव्या चाफ्याच्या पाकळ्यात
कधी तू…रिमझिम झरणारी बरसात
कधी तू…कोसळत्या धारा थैमान वारा
बिजलीची नक्षी अंबरात
सळसळत्या लाटा भिजलेल्या वाटा
चिंब पावसाची ओली रात
कधी तू…रिमझिम झरणारी बरसात
कधी तू…चमचम करणारी चांदण्यात
जरी तू…कळले तरी ना कळणारे
दिसले तरी ना दिसणारे
विरणारे मृगजळ एक क्षणात
तरी तू मिटलेल्या माझ्या पापण्यात
कधी तू रिमझिम झरणारी बरसात
कधी तू…कोसळत्या धारा थैमान वारा
बिजलीची नक्षी अंबरात
सळसळत्या लाटा भिजलेल्या वाटा
चिंब पावसाची ओली रात
कधी तू…रिमझिम झरणारी बरसात
कधी तू…चमचम करणारी चांदण्यात
मी तुज्या वर प्रेम करायला थकणार नाही
मी तुजी काळजी घ्यायचे कधी सोडणारनाही..
तू माज्यावर प्रेम करत नाही..
म्हणून काय झाले..
मी तुज्यावर जीवापाड प्रेम करतो..
हे तुला मान्य करावेच लागेल..
तुला मी तितकासा आवडत नसलो..
म्हणून काय झाले ..
मी तुज्याशिवाय जगूशकणार नाही ..
हे तुला स्म्जावेच लागेल..
मी तुज्या येण्याचीवाट पाहून थकणार नाही..
तू येशी आणि हि आशा कधी सोडणार नाही..
तुला माज्या भावना काळात नसतील..
म्हणून काय झाले...
मी समजेन तुजी मजबुरी..
तुला माज्याशिवाय जगता येत असेले
म्हणून काय झाले...
मी समजेन माझी प्रेम कहाणी अधुरी..
मी तुला समजावता समजावता थकणार नाही..
माजे मन तुला समजल्याशिवाय राहणार नाही ..
मी तुला आयुष्यभर समजावत राहीन..
पण एकदा तरी,,,
या एकतर्फी प्रेमाचा विचार करशील?
मी तुज्या खुशीसाठीतुला सोडेन ..
पण एकदा तरी ...
या प्रेम वेड्याला मनात आणशील?