ओळखत जरी असलो एकमेकना एक वर्षापासून पण कधी एकमेकासमोर प्रेमाच्या गोष्टी केल्याच नाही.
का?त्याने बोलवल्यावर न विचार करता त्याला भेटायला जाते.
ही फक्त मैत्री आहे की प्रेम.
क?जेव्हा घरी जाण्याची वेळ येते तेव्हा एकटे सोडायला तो घाबरतो.
काळजी तर मित्र मैत्रिणी सुधा घेतात.
क? दूर जाताच एकमेकना विचारावे तू व्यवस्तीत पोहचलास ना.
भेट जरी दररोज होत नसली तरी विचार मात्र त्या व्यक्तीचाच करतो.
का? आम्ही दोघे एकमेकना सांगू शकत नाही की खरच मी पण तुझ्यावर खूप प्रेम करते.
का? भेटल्यावर मात्र प्रत्येक क्षण अविस्मरणीय जगायचा.
का?मी एखाद्या मुलाबद्ल सांगितल्यावर तो इग्नोर करतो
का? त्याने कोणत्या मुलीबद्दल विचारल्यावर मी सुधा माझ्या भावना लपवून ठेवते.
का? अस वाटत संपूर्ण आयुष्य त्याच्या मिठीतच घालवाव
भावना मात्र दोघांनाही माहिती आहे पण व्यक्त करायला आम्ही दोघे सुधा का घाबरतो.
का आम्ही प्रेम व्यक्त केल्यावर आमच मैत्रीच नात दूरावेल का?.
एक काळ असा होता..
बोलायची हिंमत व्हायची नाही..
मनात असून पाहायचं नाही..
आणि अजून काही बाहि..
आणि आज..
आज कुठून तरी बळ आलंय..
आज मनात काही ठेवत नाही..
आज मी आतबाहेर सारखाच..
तरी आज.. आज मी तसा एकटाच..
कारण काही कळत नाही..
हि वेळ काही टळत नाही..
चालले हातचे क्षण तरी,
नशिब काही पळत नाही..
मी कालही काही शोधत होतो..
मी आजही काही शोधत आहे..
प्रश्न जरा झालेत सोपे..,
पण उत्तर काही साधत नाही..
मी कालही कसल्या शोधात होतो
मी आजही काही शोधत आहे..
मैत्री आणि प्रेम अगदी गफ़लतच होते, अनोळखीशी मैत्री मनात घर करून जाते,
तो सहवास अगदी हवाहवासा वाटतो, चंद्र आणि तारयांसोबती गप्पा करू लागतो,
मनात विचारांचा चालू असतो खेळ, पण काही गोष्टींशी बसतच नाही मेळ,
त्या नात्याचा गंध काही कळतच नाही, पाउले वेगळ्या दिशेने चालतात पण मन काही वळतच नाही,
दिवस - रात्र गप्पांचा चालू असतो प्रवास, कधी जर नाही काढली तिने आठवण तर होतो त्रास,
त्या नात्यामध्ये अचानक आपलेपण वाढते, सतत मन तिचीच आठवण काढ़ते,
रागावणे, रुसने, एकदम अधिकार गाजवणे, जसं माझ्यासाठी ती आणि तिच्यासाठी मीच असणे,
मैत्रीच्या नावाखाली हे असचं चालू असतं, कोण विचारेल अगोदर मन वाटचं बघत असतं,
जोड्या स्वर्गात बनतात, त्या अशाच कुठेतरी भेटतात,
कित्येकांचे स्वप्न साकारतात, तर काही पत्यांसारखे कोसळतात,
मी ही आज त्याच वाटेवर चालतोय, माझ्या भावना अशा शब्दात मांडतोय,
कळत नाहीये ती मैत्री आहे की प्रेम, म्हणून तुमच्याकडून ह्या प्रश्नाचे उत्तर मागतोय....
रोज अनेक चेहरे दिसतात
पण कॉलेजमधल्या त्या
चेहऱ्याकडे बघायची
मजा काही वेगळीच होती
हे सर्व आठवल्यावर वाटते
अश्या त्या कॉलेज लाईफ़ची
मजाच काही वेगळीच होती..............
ओळखत जरी असलो एकमेकना एक वर्षापासून पण कधी एकमेकासमोर प्रेमाच्या गोष्टी केल्याच नाही.
का?त्याने बोलवल्यावर न विचार करता त्याला भेटायला जाते.
ही फक्त मैत्री आहे की प्रेम.
क?जेव्हा घरी जाण्याची वेळ येते तेव्हा एकटे सोडायला तो घाबरतो.
काळजी तर मित्र मैत्रिणी सुधा घेतात.
क? दूर जाताच एकमेकना विचारावे तू व्यवस्तीत पोहचलास ना.
भेट जरी दररोज होत नसली तरी विचार मात्र त्या व्यक्तीचाच करतो.
का? आम्ही दोघे एकमेकना सांगू शकत नाही की खरच मी पण तुझ्यावर खूप प्रेम करते.
का? भेटल्यावर मात्र प्रत्येक क्षण अविस्मरणीय जगायचा.
का?मी एखाद्या मुलाबद्ल सांगितल्यावर तो इग्नोर करतो
का? त्याने कोणत्या मुलीबद्दल विचारल्यावर मी सुधा माझ्या भावना लपवून ठेवते.
का? अस वाटत संपूर्ण आयुष्य त्याच्या मिठीतच घालवाव
भावना मात्र दोघांनाही माहिती आहे पण व्यक्त करायला आम्ही दोघे सुधा का घाबरतो.
का आम्ही प्रेम व्यक्त केल्यावर आमच मैत्रीच नात दूरावेल का?.
एक काळ असा होता..
बोलायची हिंमत व्हायची नाही..
मनात असून पाहायचं नाही..
आणि अजून काही बाहि..
आणि आज..
आज कुठून तरी बळ आलंय..
आज मनात काही ठेवत नाही..
आज मी आतबाहेर सारखाच..
तरी आज.. आज मी तसा एकटाच..
कारण काही कळत नाही..
हि वेळ काही टळत नाही..
चालले हातचे क्षण तरी,
नशिब काही पळत नाही..
मी कालही काही शोधत होतो..
मी आजही काही शोधत आहे..
प्रश्न जरा झालेत सोपे..,
पण उत्तर काही साधत नाही..
मी कालही कसल्या शोधात होतो
मी आजही काही शोधत आहे..
मैत्री आणि प्रेम अगदी गफ़लतच होते, अनोळखीशी मैत्री मनात घर करून जाते,
तो सहवास अगदी हवाहवासा वाटतो, चंद्र आणि तारयांसोबती गप्पा करू लागतो,
मनात विचारांचा चालू असतो खेळ, पण काही गोष्टींशी बसतच नाही मेळ,
त्या नात्याचा गंध काही कळतच नाही, पाउले वेगळ्या दिशेने चालतात पण मन काही वळतच नाही,
दिवस - रात्र गप्पांचा चालू असतो प्रवास, कधी जर नाही काढली तिने आठवण तर होतो त्रास,
त्या नात्यामध्ये अचानक आपलेपण वाढते, सतत मन तिचीच आठवण काढ़ते,
रागावणे, रुसने, एकदम अधिकार गाजवणे, जसं माझ्यासाठी ती आणि तिच्यासाठी मीच असणे,
मैत्रीच्या नावाखाली हे असचं चालू असतं, कोण विचारेल अगोदर मन वाटचं बघत असतं,
जोड्या स्वर्गात बनतात, त्या अशाच कुठेतरी भेटतात,
कित्येकांचे स्वप्न साकारतात, तर काही पत्यांसारखे कोसळतात,
मी ही आज त्याच वाटेवर चालतोय, माझ्या भावना अशा शब्दात मांडतोय,
कळत नाहीये ती मैत्री आहे की प्रेम, म्हणून तुमच्याकडून ह्या प्रश्नाचे उत्तर मागतोय....
रोज अनेक चेहरे दिसतात
पण कॉलेजमधल्या त्या
चेहऱ्याकडे बघायची
मजा काही वेगळीच होती
हे सर्व आठवल्यावर वाटते
अश्या त्या कॉलेज लाईफ़ची
मजाच काही वेगळीच होती..............