Thursday, July 5, 2012

तीचं माझं नातं अस असावं

तीचं माझं नातं अस असावं
कोवल्या उन्हात जसं सोनेरी फुल फुलावं
वाटत तीन जवळ बसावं
स्वत:शीच गालात हळुच हसावं
जमलंच तर् एखाद गाण म्हणावं
किंवा नुस्तच मुक्याने बोलत रहावं

तिच माझ नात अस असावं….
वाटत तीला जवळ घ्यावं
नुस्तच तीच्याकडे बघत रहावं
मिठीत तीच्या हरवुन जावं
हळुच तीच्या ओठातल अम्रूत प्यावं

तिचं माझ नातं असं असावं…
माझं सुख तीला सांगावं
दुख्ख तीचं जाणून घ्यावं
हळुच तीच्या कुशीत शिरावं
मोठं होउन सांत्वन करावं

तिचं माझं नातं असं असावं…
 
 

मैत्री कि प्रेम ....


 

एक मुलगी होती साधी सरळ थोडीसी खट्याळ....नेहमी स्वप्नांच्या दुनियेत रंगलेली....
आणि
एक मुलगा होता स्वाभिमानी हुशार नेहमी स्वतःमध्ये गुंतलेला....
अशीच दोघांची एकदा ओळख झाली
.....आणि त्यांची छान मैत्री झाली....
त्यातूनच त्याचं फोन call आणि sms चालू झाले....
ती मुलगी रोज त्या मुलाला फोन आणि sms करायची....
जर ती त्याला एक दिवस जरी फोन किंवा sms नाही केला तर तो तिच्यावर रागवायचा.
तिला विचारायचा
"का ग क...ाल तू फोन नाही केला,मी वाट पाहत होतो तुझ्या फोनची ".
ती त्याला त्याला म्हणायची कि,
" नाही sorry काल नाही जमल फोन करायला".
तिच्या ह्या उत्तरावर तो समाधानी नसायचा... त्यातूनच तो तिला साधपण दाखवायचा...
रोज त्यांचे फोन आणि sms चालू राहिले...त्या मुलीला त्याच्याशिवाय करमत नसे...
तिने किती हि ठरवलं कि आपण त्याला जास्त sms नाही करायचं...
तरी हि त्याला sms केल्याशिवाय तिला करमत नसे..ती त्याला sms करायची......
त्याचं बोलन वाढू लागल होत....ती एकटी असली कि त्याचाच विचारात गुंतायची...
किती हि ठरवलं कि नाही त्याचा विचार करायचा तर हि .... ती अधिका - अधिक त्याच्यात गुंतत जात होती....कारण ती
त्याच्या प्रेमात पडली आहे हे तीच तिलाच कळल नाही...........
त्याच्या विचारात असताना त्याचे बोलणआठवून स्वतःशीच एकटी हसायची....गाण गुणगुणत
बसायची.
" पाहिले न मी तुला, तू मला न पाहिले
ना कळे कधी कुठे मन वेडे गुंतले "
आता तिला त्याची सवय झाली होती....सतत त्याच्याशी बोलावस वाटायचं... आणि तिला
त्याच्यशी बोलल्याशिवाय राहवत नसे....त्याच्या आवाजात ती आनंदी व्हायची....
हळू हळू ती त्याच पण हि ओळखू लागली होती.... त्याच मूड कसा आहे ?.. का आहे ?
ह्या गोष्टीचा त्याला आश्चर्य वाटत होते.
तो तिला विचारायचा..."अग ं तुला कस कळल कि माझ मूड खराब आहे ते...?."
ती त्याला म्हणायची "मैत्री केली आहे.... थोड फार तरी कळू शकत "..
अशाने ती त्याच्यात आणखी गुंतू लागली...त्याच्य ाशिवाय तिच्या मनात कोणी नसे..
...तिला त्याच्याबद्दल सगळ माहित आहे होत.... तो कसा आहे ? त्याचा स्वभाव कसा आहे ?
त्याच दिनक्रमच तिला माहित झाल होत..तो कधी जेवतो.... घरी किती वेळ
असतो... मित्रान बरोबर किती वेळ असतो...कधी झोपतो कधी उठतो..तिला हि वाटत
होत कि तो तिच्यावर प्रेम करत आहे..... पण तस काही नव्हते.
असच एकदा तिने त्याला फोन केला....दोघांच् या पण गप्पा छान रंगल्या होत्या
..आता तिला त्याच्या मनातल जाणून घ्यायचं होत....पण काही केल्या तिला ते
जमत नव्हते...मग त्यानेच तिला विचारले" तू लग्न कधी करतेस ?".त्यावर ती
चटकन त्याला म्हणाली..." छे ! एवढ्यात लवकर नाही अजून वेळ आहे बघू "....मग
तीने त्याला विचारलं " तू कधी करतोस लग्न"..तो तीला म्हणाला " मी लग्न
करणार नाही. मी एकटाच बरा आहे..".ती खूपदुखी होते... काही क्षण तिला काहीच
सुचत नाही..हा असा का बोलत आहे..पण स्वतःला सावरून ... ती परत त्याला
विचारते... " तू असा का बोलत आहे .... तुझ्या आयुष्यात काही घडल आहे
का?"..तो अपसेट होऊन तिला म्हणतो " होय, आणि आता मला कोणीच नको मी एकटाच
बरा आहे खूप सुखी आहे ".त्याच्या आयुष्यात खूप काही घडल आहे असे तिला वाटू
लागल..मग ते दोघे तो विषय बदलून दुसर्या विषयावर बोलू लागतात ... आणि ती
त्याच कोमजलेला चेहरा फुलवते...
" सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनातला!
रंग कधी दिसणार तुला लाजणाऱ्या फुलातला ?"
तिचा हा स्वभाव त्याला खूप आवडत... तो नकळत तिला बोलून जातो.
"तू खूप चांगली आहेस... तुझ चांगलच होईल..."
पण ती मनातल्या मनात म्हणत असे..... माझे चांगले होईल पण जेव्हा तू माझ्यासोबत असशील"
करण ती त्याला दुखी पाहू शकत नव्हती...........


Wednesday, July 4, 2012

कंटाळा यावा इतका उत्साह


कंटाळा यावा इतका उत्साह
कुणाला आहे? कंटाळ्याचाही आता
कंटाळा आला आहे ही लाजत लाजत
हसते ती केस विंचरत बघते
प्रत्येक कुटुंबाचा मी अर्धा
घरवाला आहे मृत्यूचा खमंग
दरवळ हृदयाला पाणी सुटले
सध्याचे जीवन म्हणजे नुसताच
मसाला आहे रस्त्यावर
अस्तित्वाला मी कडेकडेने
नेतो हा पुढे निघाला आहे तो
पुढे निघाला आहे बघ मदिरा खराब
आहे हे सांगण्यास आला हा ही
गोष्ट वेगळी आहे की नशेत आला
आहे हा कविकट्ट्यावर 'गेला' तो
कविकट्ट्यावर 'गेला' गेलोही
असतो मीही पण वेळ कुणाला आहे
ठरवाच 'सभी' कुलकर्णी की कुठे
बघावे आता इकडे मधुबाला आहे
तिकडे मधुशाला आहे लाचार
धोरणे तुमची गोत्यात आणती
तुम्हा माझ्याशी वैर धरे तो
मासाच बुडाला आहे ती चामर
वृत्तावरती पाऊल उचलते हल्ली
बघतात लोक हा मुद्दा नुकताच
कळाला आहे होकारार्थी
हलणार्‍या लोकांच्या माना
सार्‍या एकाला समजत नाही हा
काय म्हणाला आहे या दोनच
प्रश्नांवरती मी जन्म खर्चले
लाखो ही दुनिया का आहे अन
'बेफिकिर' कशाला आहे

पायांना मी, कुठे जायचे कधीच


पायांना मी, कुठे जायचे कधीच
सांगत नाही तुडवत जातो रस्ते,
शोध तरीही संपत नाही... इतक्या
वर्षांनंतर तू मागतोस माफी
आता? जखमा भरती काळासोबत, ठणके
संपत नाही! तू आल्यावर, भिंती
फुलती, घर गंधांनी सजते तुझिया
अस्तित्त्वाची जादू मजला
उमगत नाही! स्वप्नांच्या त्या
गावी मजला फिरता यावे, म्हणुनि
मनातली मी कुठली अडगळ कधीच
फेकत नाही! प्रकाश नुस्ता...
प्रकाश... तुजला व्यक्त करावे
कैसे पाहत बसतो तुला एकटक...
कुणास सांगत नाही.

Thursday, July 5, 2012

तीचं माझं नातं अस असावं

तीचं माझं नातं अस असावं
कोवल्या उन्हात जसं सोनेरी फुल फुलावं
वाटत तीन जवळ बसावं
स्वत:शीच गालात हळुच हसावं
जमलंच तर् एखाद गाण म्हणावं
किंवा नुस्तच मुक्याने बोलत रहावं

तिच माझ नात अस असावं….
वाटत तीला जवळ घ्यावं
नुस्तच तीच्याकडे बघत रहावं
मिठीत तीच्या हरवुन जावं
हळुच तीच्या ओठातल अम्रूत प्यावं

तिचं माझ नातं असं असावं…
माझं सुख तीला सांगावं
दुख्ख तीचं जाणून घ्यावं
हळुच तीच्या कुशीत शिरावं
मोठं होउन सांत्वन करावं

तिचं माझं नातं असं असावं…
 
 

मैत्री कि प्रेम ....


 

एक मुलगी होती साधी सरळ थोडीसी खट्याळ....नेहमी स्वप्नांच्या दुनियेत रंगलेली....
आणि
एक मुलगा होता स्वाभिमानी हुशार नेहमी स्वतःमध्ये गुंतलेला....
अशीच दोघांची एकदा ओळख झाली
.....आणि त्यांची छान मैत्री झाली....
त्यातूनच त्याचं फोन call आणि sms चालू झाले....
ती मुलगी रोज त्या मुलाला फोन आणि sms करायची....
जर ती त्याला एक दिवस जरी फोन किंवा sms नाही केला तर तो तिच्यावर रागवायचा.
तिला विचारायचा
"का ग क...ाल तू फोन नाही केला,मी वाट पाहत होतो तुझ्या फोनची ".
ती त्याला त्याला म्हणायची कि,
" नाही sorry काल नाही जमल फोन करायला".
तिच्या ह्या उत्तरावर तो समाधानी नसायचा... त्यातूनच तो तिला साधपण दाखवायचा...
रोज त्यांचे फोन आणि sms चालू राहिले...त्या मुलीला त्याच्याशिवाय करमत नसे...
तिने किती हि ठरवलं कि आपण त्याला जास्त sms नाही करायचं...
तरी हि त्याला sms केल्याशिवाय तिला करमत नसे..ती त्याला sms करायची......
त्याचं बोलन वाढू लागल होत....ती एकटी असली कि त्याचाच विचारात गुंतायची...
किती हि ठरवलं कि नाही त्याचा विचार करायचा तर हि .... ती अधिका - अधिक त्याच्यात गुंतत जात होती....कारण ती
त्याच्या प्रेमात पडली आहे हे तीच तिलाच कळल नाही...........
त्याच्या विचारात असताना त्याचे बोलणआठवून स्वतःशीच एकटी हसायची....गाण गुणगुणत
बसायची.
" पाहिले न मी तुला, तू मला न पाहिले
ना कळे कधी कुठे मन वेडे गुंतले "
आता तिला त्याची सवय झाली होती....सतत त्याच्याशी बोलावस वाटायचं... आणि तिला
त्याच्यशी बोलल्याशिवाय राहवत नसे....त्याच्या आवाजात ती आनंदी व्हायची....
हळू हळू ती त्याच पण हि ओळखू लागली होती.... त्याच मूड कसा आहे ?.. का आहे ?
ह्या गोष्टीचा त्याला आश्चर्य वाटत होते.
तो तिला विचारायचा..."अग ं तुला कस कळल कि माझ मूड खराब आहे ते...?."
ती त्याला म्हणायची "मैत्री केली आहे.... थोड फार तरी कळू शकत "..
अशाने ती त्याच्यात आणखी गुंतू लागली...त्याच्य ाशिवाय तिच्या मनात कोणी नसे..
...तिला त्याच्याबद्दल सगळ माहित आहे होत.... तो कसा आहे ? त्याचा स्वभाव कसा आहे ?
त्याच दिनक्रमच तिला माहित झाल होत..तो कधी जेवतो.... घरी किती वेळ
असतो... मित्रान बरोबर किती वेळ असतो...कधी झोपतो कधी उठतो..तिला हि वाटत
होत कि तो तिच्यावर प्रेम करत आहे..... पण तस काही नव्हते.
असच एकदा तिने त्याला फोन केला....दोघांच् या पण गप्पा छान रंगल्या होत्या
..आता तिला त्याच्या मनातल जाणून घ्यायचं होत....पण काही केल्या तिला ते
जमत नव्हते...मग त्यानेच तिला विचारले" तू लग्न कधी करतेस ?".त्यावर ती
चटकन त्याला म्हणाली..." छे ! एवढ्यात लवकर नाही अजून वेळ आहे बघू "....मग
तीने त्याला विचारलं " तू कधी करतोस लग्न"..तो तीला म्हणाला " मी लग्न
करणार नाही. मी एकटाच बरा आहे..".ती खूपदुखी होते... काही क्षण तिला काहीच
सुचत नाही..हा असा का बोलत आहे..पण स्वतःला सावरून ... ती परत त्याला
विचारते... " तू असा का बोलत आहे .... तुझ्या आयुष्यात काही घडल आहे
का?"..तो अपसेट होऊन तिला म्हणतो " होय, आणि आता मला कोणीच नको मी एकटाच
बरा आहे खूप सुखी आहे ".त्याच्या आयुष्यात खूप काही घडल आहे असे तिला वाटू
लागल..मग ते दोघे तो विषय बदलून दुसर्या विषयावर बोलू लागतात ... आणि ती
त्याच कोमजलेला चेहरा फुलवते...
" सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनातला!
रंग कधी दिसणार तुला लाजणाऱ्या फुलातला ?"
तिचा हा स्वभाव त्याला खूप आवडत... तो नकळत तिला बोलून जातो.
"तू खूप चांगली आहेस... तुझ चांगलच होईल..."
पण ती मनातल्या मनात म्हणत असे..... माझे चांगले होईल पण जेव्हा तू माझ्यासोबत असशील"
करण ती त्याला दुखी पाहू शकत नव्हती...........


Wednesday, July 4, 2012

कंटाळा यावा इतका उत्साह


कंटाळा यावा इतका उत्साह
कुणाला आहे? कंटाळ्याचाही आता
कंटाळा आला आहे ही लाजत लाजत
हसते ती केस विंचरत बघते
प्रत्येक कुटुंबाचा मी अर्धा
घरवाला आहे मृत्यूचा खमंग
दरवळ हृदयाला पाणी सुटले
सध्याचे जीवन म्हणजे नुसताच
मसाला आहे रस्त्यावर
अस्तित्वाला मी कडेकडेने
नेतो हा पुढे निघाला आहे तो
पुढे निघाला आहे बघ मदिरा खराब
आहे हे सांगण्यास आला हा ही
गोष्ट वेगळी आहे की नशेत आला
आहे हा कविकट्ट्यावर 'गेला' तो
कविकट्ट्यावर 'गेला' गेलोही
असतो मीही पण वेळ कुणाला आहे
ठरवाच 'सभी' कुलकर्णी की कुठे
बघावे आता इकडे मधुबाला आहे
तिकडे मधुशाला आहे लाचार
धोरणे तुमची गोत्यात आणती
तुम्हा माझ्याशी वैर धरे तो
मासाच बुडाला आहे ती चामर
वृत्तावरती पाऊल उचलते हल्ली
बघतात लोक हा मुद्दा नुकताच
कळाला आहे होकारार्थी
हलणार्‍या लोकांच्या माना
सार्‍या एकाला समजत नाही हा
काय म्हणाला आहे या दोनच
प्रश्नांवरती मी जन्म खर्चले
लाखो ही दुनिया का आहे अन
'बेफिकिर' कशाला आहे

पायांना मी, कुठे जायचे कधीच


पायांना मी, कुठे जायचे कधीच
सांगत नाही तुडवत जातो रस्ते,
शोध तरीही संपत नाही... इतक्या
वर्षांनंतर तू मागतोस माफी
आता? जखमा भरती काळासोबत, ठणके
संपत नाही! तू आल्यावर, भिंती
फुलती, घर गंधांनी सजते तुझिया
अस्तित्त्वाची जादू मजला
उमगत नाही! स्वप्नांच्या त्या
गावी मजला फिरता यावे, म्हणुनि
मनातली मी कुठली अडगळ कधीच
फेकत नाही! प्रकाश नुस्ता...
प्रकाश... तुजला व्यक्त करावे
कैसे पाहत बसतो तुला एकटक...
कुणास सांगत नाही.