Saturday, June 23, 2012

तो म्हणतो ….........



तो म्हणतो …

बदल…
विचार बदल…
आचार बदल…
बोलन बदल
वागन बदल
स्वत:लाच पूर्णपणे बदल…

अरे सगळंच बदलायचं तर माझ्यातली मी राहणार काय?
आणि इतकंच जर बदलायची गरज असेल तर प्रेमात पडताना माझ्यात तू असे पाहिलेसच काय होतेस ?
नक्की माझ्यावर प्रेम करतोस की त्यात काही व्यवहार शोधतोयस?

एखाद्या व्यक्तीला ती आहे तसंच स्विकारायचं असतं.
नसेल स्विकारणं जमत तर कायमचंच विसरायचं असतं.

आता हे तुझं तूच ठरव…
तुला नक्की मी हवी आहे की माझ्यातील बदल..???


कळतं नव्हते प्रेम म्हणजे काय,.....



 कळतं नव्हते प्रेम म्हणजे काय,
तरी तुझ्या प्रेमात पडलो मी..
तुझ्या सोबत जगण्याचे,
सुंदर स्वप्न पाहिले मी..
या स्वप्नाला माझ्या डोळ्यांत,
सदैव साठवून ठेवले मी..
स्वप्न हे स्वप्नाचं असते,
उशिरा हे जाणले मी..
तुझ्या प्रेमात पूर्णपणे,
स्वःताला विसरून गेलो मी..
पण नशिबाला मान्य नव्हते,
तुझ्या सोबत जगावे मी..



मी उद्या मंगळसुत्र आणेल तर..........




एकदा एक तुरुणी कॉलेज राखी पौर्णिमेला राख्या घेऊन येते.

त्या दिवशी तरुणांची प्रेझेंटी तशी कमीच असते. त्यात उरलेली मुलेही पसार होतात.

परंतु, एक तरूण (स्मार्ट) बसला असतो कट्ट्यावर...

ती तरुणी त्याच्याकडे जाते आणि म्हणाली, 'हात दे...तुला राखी बांधते.'

त्यावर तो म्हणातो, 'मुळीच नाही!'

ती म्हणते, का? काय झालं?

तो म्हणतो, वा! ग वा ! शहाणीच आहेस की, मी उद्या मंगळसुत्र आणेल तर तु का माझ्या हातून बांधून घेणार आहेस काय?


रोज सकाळी उठल्यावर ठरवते..



रोज सकाळी उठल्यावर ठरवते..
आज अजिबात आठवण काढायची नाही

मग दिवस सुरु होतो सरत राहतो वेळ ...
मोबाईल च्या बट नांशी उगाच होत राहतो खेळ..
MSG करावा की करावा एक फ़ोन.. काहीच सुचत नाही...
कारण बोलण्या सारखही आपल्यात आता काहीच उरले नाही...

मग उगाच log in करून तुझे जुनेच ईमेल वाचायचे..
गीते सारखी त्याची पारायने करत रहायचे
वाचून कधी येत हसू तर कधी डोळ्यात येत पाणी....
शेवटी दिवसभरच रेंगाळत राहतात मनी तुज्या आठवणी..
खर सांगू हल्ली कामात अस लक्षच लागत नाही...

झाले गेले विसरून आता मला नव्याने उभ रहायचय...
स्वतासठी नाही पण माज्या मान्सानसाठी हसायचय...
मलाही आता मन मोकल करायचय....
सगळी बंधन तोडून पुन्हा एकदा स्वछंद जगायचय...
मनासारख झाले नाही म्हणून जगन थांबत नाही....

रोज सकाळी उठल्यावर ठरवते..
आज अजिबात आठवण काढायची नाही......






Saturday, June 23, 2012

तो म्हणतो ….........



तो म्हणतो …

बदल…
विचार बदल…
आचार बदल…
बोलन बदल
वागन बदल
स्वत:लाच पूर्णपणे बदल…

अरे सगळंच बदलायचं तर माझ्यातली मी राहणार काय?
आणि इतकंच जर बदलायची गरज असेल तर प्रेमात पडताना माझ्यात तू असे पाहिलेसच काय होतेस ?
नक्की माझ्यावर प्रेम करतोस की त्यात काही व्यवहार शोधतोयस?

एखाद्या व्यक्तीला ती आहे तसंच स्विकारायचं असतं.
नसेल स्विकारणं जमत तर कायमचंच विसरायचं असतं.

आता हे तुझं तूच ठरव…
तुला नक्की मी हवी आहे की माझ्यातील बदल..???


कळतं नव्हते प्रेम म्हणजे काय,.....



 कळतं नव्हते प्रेम म्हणजे काय,
तरी तुझ्या प्रेमात पडलो मी..
तुझ्या सोबत जगण्याचे,
सुंदर स्वप्न पाहिले मी..
या स्वप्नाला माझ्या डोळ्यांत,
सदैव साठवून ठेवले मी..
स्वप्न हे स्वप्नाचं असते,
उशिरा हे जाणले मी..
तुझ्या प्रेमात पूर्णपणे,
स्वःताला विसरून गेलो मी..
पण नशिबाला मान्य नव्हते,
तुझ्या सोबत जगावे मी..



मी उद्या मंगळसुत्र आणेल तर..........




एकदा एक तुरुणी कॉलेज राखी पौर्णिमेला राख्या घेऊन येते.

त्या दिवशी तरुणांची प्रेझेंटी तशी कमीच असते. त्यात उरलेली मुलेही पसार होतात.

परंतु, एक तरूण (स्मार्ट) बसला असतो कट्ट्यावर...

ती तरुणी त्याच्याकडे जाते आणि म्हणाली, 'हात दे...तुला राखी बांधते.'

त्यावर तो म्हणातो, 'मुळीच नाही!'

ती म्हणते, का? काय झालं?

तो म्हणतो, वा! ग वा ! शहाणीच आहेस की, मी उद्या मंगळसुत्र आणेल तर तु का माझ्या हातून बांधून घेणार आहेस काय?


रोज सकाळी उठल्यावर ठरवते..



रोज सकाळी उठल्यावर ठरवते..
आज अजिबात आठवण काढायची नाही

मग दिवस सुरु होतो सरत राहतो वेळ ...
मोबाईल च्या बट नांशी उगाच होत राहतो खेळ..
MSG करावा की करावा एक फ़ोन.. काहीच सुचत नाही...
कारण बोलण्या सारखही आपल्यात आता काहीच उरले नाही...

मग उगाच log in करून तुझे जुनेच ईमेल वाचायचे..
गीते सारखी त्याची पारायने करत रहायचे
वाचून कधी येत हसू तर कधी डोळ्यात येत पाणी....
शेवटी दिवसभरच रेंगाळत राहतात मनी तुज्या आठवणी..
खर सांगू हल्ली कामात अस लक्षच लागत नाही...

झाले गेले विसरून आता मला नव्याने उभ रहायचय...
स्वतासठी नाही पण माज्या मान्सानसाठी हसायचय...
मलाही आता मन मोकल करायचय....
सगळी बंधन तोडून पुन्हा एकदा स्वछंद जगायचय...
मनासारख झाले नाही म्हणून जगन थांबत नाही....

रोज सकाळी उठल्यावर ठरवते..
आज अजिबात आठवण काढायची नाही......