Saturday, June 23, 2012

मी उद्या मंगळसुत्र आणेल तर..........




एकदा एक तुरुणी कॉलेज राखी पौर्णिमेला राख्या घेऊन येते.

त्या दिवशी तरुणांची प्रेझेंटी तशी कमीच असते. त्यात उरलेली मुलेही पसार होतात.

परंतु, एक तरूण (स्मार्ट) बसला असतो कट्ट्यावर...

ती तरुणी त्याच्याकडे जाते आणि म्हणाली, 'हात दे...तुला राखी बांधते.'

त्यावर तो म्हणातो, 'मुळीच नाही!'

ती म्हणते, का? काय झालं?

तो म्हणतो, वा! ग वा ! शहाणीच आहेस की, मी उद्या मंगळसुत्र आणेल तर तु का माझ्या हातून बांधून घेणार आहेस काय?


रोज सकाळी उठल्यावर ठरवते..



रोज सकाळी उठल्यावर ठरवते..
आज अजिबात आठवण काढायची नाही

मग दिवस सुरु होतो सरत राहतो वेळ ...
मोबाईल च्या बट नांशी उगाच होत राहतो खेळ..
MSG करावा की करावा एक फ़ोन.. काहीच सुचत नाही...
कारण बोलण्या सारखही आपल्यात आता काहीच उरले नाही...

मग उगाच log in करून तुझे जुनेच ईमेल वाचायचे..
गीते सारखी त्याची पारायने करत रहायचे
वाचून कधी येत हसू तर कधी डोळ्यात येत पाणी....
शेवटी दिवसभरच रेंगाळत राहतात मनी तुज्या आठवणी..
खर सांगू हल्ली कामात अस लक्षच लागत नाही...

झाले गेले विसरून आता मला नव्याने उभ रहायचय...
स्वतासठी नाही पण माज्या मान्सानसाठी हसायचय...
मलाही आता मन मोकल करायचय....
सगळी बंधन तोडून पुन्हा एकदा स्वछंद जगायचय...
मनासारख झाले नाही म्हणून जगन थांबत नाही....

रोज सकाळी उठल्यावर ठरवते..
आज अजिबात आठवण काढायची नाही......






हृदयाला दिल्या वेदना..............



हृदयाला दिल्या वेदना,
तेवढ्या त्या घेऊन जा..
उध्वस्त झालेल्या घरट्याला,
एकदातरी पाहून जा..
आजवर मोजल्या मी तारखा,
फक्त गगनात तुटताना..
मीही तुटलो तुझ्यासोबत,
हे तू विसरून जा..
फसलं कोण ? फसवलं कोणी ?
हे सांगायलाचं का हवं ?
फसणं माझ्यासाठी अजून फसवणं,
तुला नाही नवं..
फसवणूक केली तू,
तरी निरपराधी तूचं आहेस..
खरी प्रीत करून पुन्हा,
अपराधी मीचं आहे..



तुझ्याशिवाय " जगणं मला आता....



" तुझ्याशिवाय " जगणं मला आता,
अगदी खरं कळणार आहे......
आयुष्य तर कधिच संपले,
आता नूसतेचं जगणार आहे.....

अंगणामधले फुल सुद्धा,
तुझ्याशिवाय कोमेजणार आहे....
देव्हार्यातील वात देखील,
तुझ्या विरहात जळणार आहे.....

येणारी प्रत्येक राञ आता,
चांदण्याशिवायच सरणार आहे......
अन् रोज राञी ऊशी माझी,
ओल्या आसवांनी भिजणार आहे.....

स्वप्न तर केव्हांचेच तुटले,
आठवणी फक्त राहणार आहे......
तु जरी सोडुन गेला असलास ,
तरी तु माझ्यातच ऊरणार आहे......

तुझी येण्याची आशा कधीच सोडली,
आता मीच जग सोडणार आहे.....
तुझ्याशिवाय जगणं मला आता,
अगदी खरं कळणार आहे..... ;



Saturday, June 23, 2012

मी उद्या मंगळसुत्र आणेल तर..........




एकदा एक तुरुणी कॉलेज राखी पौर्णिमेला राख्या घेऊन येते.

त्या दिवशी तरुणांची प्रेझेंटी तशी कमीच असते. त्यात उरलेली मुलेही पसार होतात.

परंतु, एक तरूण (स्मार्ट) बसला असतो कट्ट्यावर...

ती तरुणी त्याच्याकडे जाते आणि म्हणाली, 'हात दे...तुला राखी बांधते.'

त्यावर तो म्हणातो, 'मुळीच नाही!'

ती म्हणते, का? काय झालं?

तो म्हणतो, वा! ग वा ! शहाणीच आहेस की, मी उद्या मंगळसुत्र आणेल तर तु का माझ्या हातून बांधून घेणार आहेस काय?


रोज सकाळी उठल्यावर ठरवते..



रोज सकाळी उठल्यावर ठरवते..
आज अजिबात आठवण काढायची नाही

मग दिवस सुरु होतो सरत राहतो वेळ ...
मोबाईल च्या बट नांशी उगाच होत राहतो खेळ..
MSG करावा की करावा एक फ़ोन.. काहीच सुचत नाही...
कारण बोलण्या सारखही आपल्यात आता काहीच उरले नाही...

मग उगाच log in करून तुझे जुनेच ईमेल वाचायचे..
गीते सारखी त्याची पारायने करत रहायचे
वाचून कधी येत हसू तर कधी डोळ्यात येत पाणी....
शेवटी दिवसभरच रेंगाळत राहतात मनी तुज्या आठवणी..
खर सांगू हल्ली कामात अस लक्षच लागत नाही...

झाले गेले विसरून आता मला नव्याने उभ रहायचय...
स्वतासठी नाही पण माज्या मान्सानसाठी हसायचय...
मलाही आता मन मोकल करायचय....
सगळी बंधन तोडून पुन्हा एकदा स्वछंद जगायचय...
मनासारख झाले नाही म्हणून जगन थांबत नाही....

रोज सकाळी उठल्यावर ठरवते..
आज अजिबात आठवण काढायची नाही......






हृदयाला दिल्या वेदना..............



हृदयाला दिल्या वेदना,
तेवढ्या त्या घेऊन जा..
उध्वस्त झालेल्या घरट्याला,
एकदातरी पाहून जा..
आजवर मोजल्या मी तारखा,
फक्त गगनात तुटताना..
मीही तुटलो तुझ्यासोबत,
हे तू विसरून जा..
फसलं कोण ? फसवलं कोणी ?
हे सांगायलाचं का हवं ?
फसणं माझ्यासाठी अजून फसवणं,
तुला नाही नवं..
फसवणूक केली तू,
तरी निरपराधी तूचं आहेस..
खरी प्रीत करून पुन्हा,
अपराधी मीचं आहे..



तुझ्याशिवाय " जगणं मला आता....



" तुझ्याशिवाय " जगणं मला आता,
अगदी खरं कळणार आहे......
आयुष्य तर कधिच संपले,
आता नूसतेचं जगणार आहे.....

अंगणामधले फुल सुद्धा,
तुझ्याशिवाय कोमेजणार आहे....
देव्हार्यातील वात देखील,
तुझ्या विरहात जळणार आहे.....

येणारी प्रत्येक राञ आता,
चांदण्याशिवायच सरणार आहे......
अन् रोज राञी ऊशी माझी,
ओल्या आसवांनी भिजणार आहे.....

स्वप्न तर केव्हांचेच तुटले,
आठवणी फक्त राहणार आहे......
तु जरी सोडुन गेला असलास ,
तरी तु माझ्यातच ऊरणार आहे......

तुझी येण्याची आशा कधीच सोडली,
आता मीच जग सोडणार आहे.....
तुझ्याशिवाय जगणं मला आता,
अगदी खरं कळणार आहे..... ;