Saturday, June 23, 2012

हृदयाला दिल्या वेदना..............



हृदयाला दिल्या वेदना,
तेवढ्या त्या घेऊन जा..
उध्वस्त झालेल्या घरट्याला,
एकदातरी पाहून जा..
आजवर मोजल्या मी तारखा,
फक्त गगनात तुटताना..
मीही तुटलो तुझ्यासोबत,
हे तू विसरून जा..
फसलं कोण ? फसवलं कोणी ?
हे सांगायलाचं का हवं ?
फसणं माझ्यासाठी अजून फसवणं,
तुला नाही नवं..
फसवणूक केली तू,
तरी निरपराधी तूचं आहेस..
खरी प्रीत करून पुन्हा,
अपराधी मीचं आहे..



तुझ्याशिवाय " जगणं मला आता....



" तुझ्याशिवाय " जगणं मला आता,
अगदी खरं कळणार आहे......
आयुष्य तर कधिच संपले,
आता नूसतेचं जगणार आहे.....

अंगणामधले फुल सुद्धा,
तुझ्याशिवाय कोमेजणार आहे....
देव्हार्यातील वात देखील,
तुझ्या विरहात जळणार आहे.....

येणारी प्रत्येक राञ आता,
चांदण्याशिवायच सरणार आहे......
अन् रोज राञी ऊशी माझी,
ओल्या आसवांनी भिजणार आहे.....

स्वप्न तर केव्हांचेच तुटले,
आठवणी फक्त राहणार आहे......
तु जरी सोडुन गेला असलास ,
तरी तु माझ्यातच ऊरणार आहे......

तुझी येण्याची आशा कधीच सोडली,
आता मीच जग सोडणार आहे.....
तुझ्याशिवाय जगणं मला आता,
अगदी खरं कळणार आहे..... ;



कुणीतरी मला विचारले........



कुणीतरी मला विचारले,
ती कुठे आहे..?????

मी हसत उत्तर दिले:

माझ्या श्वासात,
माझ्या हृदयात,
माझ्या हृदयाच्या प्रत्येक
ठोक्यात..
यावर
पुन्हा विचारले गेले मग,
ती कुठे
नाही..?????

मी ओल्या डोळ्यांनी उत्तरदिले:
माझ्या नशिबात
आणि माझ्या आयुष्यात.. 



आयुष्याच्या ह्या वळणावर



आयुष्याच्या ह्या वळणावर,
काही असच घडत असतं,
असावी आपली हि प्रेयसी,
मनाला सतत वाटत असतं . . .

कोण असेल ती, कशी असेल ती,

शंभर प्रश्न उभे राहतात,
प्रत्येक सुंदर चेहऱ्याच्या आड,
मग तिलाच शोधू लागतात . . .

मग अशीच होते कोणाशी तरी भेट,
सुंदर मुलगी असते समोर, भिडते नजर थेट,
मैत्रीचा प्रवास असा काही सुरु होतो,
तिच्यातच स्वप्नं सुंदरी शोधण्याचा कार्यक्रम चालू होतो . . .

काही नाती जुळतात,
तर काहींचा नसतो नेम,
प्रेम पण जाते आणि मैत्री पण तुटते,
काहींच्या नशिबाचा असतो वेगळाच गेम . . .

पण हे वयच असे असते,
कि पाऊलेच थांबत नाहीत,
तिला शोधण्याच्या शर्यतीत,
रोमियो काही थकत नाहीत . . .

म्हणून तर म्हणतात मित्रांनो . . .
"अरे एक मुमताज गयी तो क्या फरक पडता हे"
"क्या कोई मजनू भी कभी अकेला मरता हे"..



Saturday, June 23, 2012

हृदयाला दिल्या वेदना..............



हृदयाला दिल्या वेदना,
तेवढ्या त्या घेऊन जा..
उध्वस्त झालेल्या घरट्याला,
एकदातरी पाहून जा..
आजवर मोजल्या मी तारखा,
फक्त गगनात तुटताना..
मीही तुटलो तुझ्यासोबत,
हे तू विसरून जा..
फसलं कोण ? फसवलं कोणी ?
हे सांगायलाचं का हवं ?
फसणं माझ्यासाठी अजून फसवणं,
तुला नाही नवं..
फसवणूक केली तू,
तरी निरपराधी तूचं आहेस..
खरी प्रीत करून पुन्हा,
अपराधी मीचं आहे..



तुझ्याशिवाय " जगणं मला आता....



" तुझ्याशिवाय " जगणं मला आता,
अगदी खरं कळणार आहे......
आयुष्य तर कधिच संपले,
आता नूसतेचं जगणार आहे.....

अंगणामधले फुल सुद्धा,
तुझ्याशिवाय कोमेजणार आहे....
देव्हार्यातील वात देखील,
तुझ्या विरहात जळणार आहे.....

येणारी प्रत्येक राञ आता,
चांदण्याशिवायच सरणार आहे......
अन् रोज राञी ऊशी माझी,
ओल्या आसवांनी भिजणार आहे.....

स्वप्न तर केव्हांचेच तुटले,
आठवणी फक्त राहणार आहे......
तु जरी सोडुन गेला असलास ,
तरी तु माझ्यातच ऊरणार आहे......

तुझी येण्याची आशा कधीच सोडली,
आता मीच जग सोडणार आहे.....
तुझ्याशिवाय जगणं मला आता,
अगदी खरं कळणार आहे..... ;



कुणीतरी मला विचारले........



कुणीतरी मला विचारले,
ती कुठे आहे..?????

मी हसत उत्तर दिले:

माझ्या श्वासात,
माझ्या हृदयात,
माझ्या हृदयाच्या प्रत्येक
ठोक्यात..
यावर
पुन्हा विचारले गेले मग,
ती कुठे
नाही..?????

मी ओल्या डोळ्यांनी उत्तरदिले:
माझ्या नशिबात
आणि माझ्या आयुष्यात.. 



आयुष्याच्या ह्या वळणावर



आयुष्याच्या ह्या वळणावर,
काही असच घडत असतं,
असावी आपली हि प्रेयसी,
मनाला सतत वाटत असतं . . .

कोण असेल ती, कशी असेल ती,

शंभर प्रश्न उभे राहतात,
प्रत्येक सुंदर चेहऱ्याच्या आड,
मग तिलाच शोधू लागतात . . .

मग अशीच होते कोणाशी तरी भेट,
सुंदर मुलगी असते समोर, भिडते नजर थेट,
मैत्रीचा प्रवास असा काही सुरु होतो,
तिच्यातच स्वप्नं सुंदरी शोधण्याचा कार्यक्रम चालू होतो . . .

काही नाती जुळतात,
तर काहींचा नसतो नेम,
प्रेम पण जाते आणि मैत्री पण तुटते,
काहींच्या नशिबाचा असतो वेगळाच गेम . . .

पण हे वयच असे असते,
कि पाऊलेच थांबत नाहीत,
तिला शोधण्याच्या शर्यतीत,
रोमियो काही थकत नाहीत . . .

म्हणून तर म्हणतात मित्रांनो . . .
"अरे एक मुमताज गयी तो क्या फरक पडता हे"
"क्या कोई मजनू भी कभी अकेला मरता हे"..