भाव तुझे मनातले..
मज वाचता न आले..
बंद ओठास माझ्या...
तुज खोलता न आले...........
सांगू कसे तुला रे...
हे गुज या तनातले..
स्पर्श तुझ्या अधराचे...
मज मोजता न आले...........
निज या लोचनातली...
तुज घेताच न आली...
भिज या पावसातली...
मज सुखवता न आली............
गंध तुझ्या श्वासांचे...
सुंगता मला न आले...
बंध या देहातले...
रोखता तुला न आले..............
पाऊस आठवणींचा.....
एक सांगू का तूला...
तूला वेळ असेन तर सांगते..
पण आज काल तू नेहमीच व्यस्त असतोस...
कशी आहेस असे म्हणतोस...
अन नंतर बोलेन असे म्हणुन ....
परत कामात व्यस्त....फ़क्त थोडॆसे ऎक ना...
..काय झाले....काल ना....मी
अशी एकांती होती ...तेव्हा...
माझ्या मनात...
आपल्या आठवणींचा पाऊस....
धो धो पडायला लागला...
...मनातले आभाळ दाटून आले...
झालेला स्पर्श विज होऊन झंकारायला लागला....
भावनां गारा होऊन पडत होत्या...
जणू आज आठवणींचा प्रत्येक थेंब ....
माझ्या मनाला न्हाऊ घालत होता...
अन माझ्या डोळ्याना आठवण...
पाऊस पाडून ओली करत होती...
अन तुझा शब्द न शब्द ...
या गारठलेल्या मनास उब देत होता...
तो आठवणींच्या पावसाचा थेंब....
ओंजळीत घेत...
माझ्या दोन्ही हातांनी....
अश्रुत मिसळत जात होता....
माझ्या प्रत्येक अश्रुचा थेंब ....
तू जपून ठेव....
जो शेवट्पर्यंत राहील....
तो थेंब मीच असेन.........
........असाच पाऊस आठवणींचा पड्त राहू दे....
तू नाही जवळ....पण तूझी आठवण मात्र
आठवणींच्या पावसात अशीच चिंब भिजू दे.........
दोन जिवलग मित्र, लहानपण आणि शहाणपण
त्यांच्या मैत्रिचे लोक देत असत उदाहरण
एकावाचून दुसर्याला मुळीच करमत नसे
एकाला दुखलं तर दुसरा रडत बसे
लहानपण एकदा खूप मोठं झालं
शहाणपणाशी त्याने मोठं भांडण केलं
लहानपणाला भेटला नवा मित्र अता,
दुसरा कोणी नाही, तो तर वेडेपणा होता
शहाणपणाने सांगूनही लहानपणाने ऐकले नाही
लहानपण सारा वेळ वेडेपणासंगे राही
एक दिवस लहानपण वेडेपणासोबत निघून गेले
शहाणपण स्वतःच मग एकटे राहून वेडे झाले
साजिर्याशा एका संध्याकाळी
कोठून जाणे कसे वादळी वारे आले
अन् बघता बघता सारे उद्ध्वस्त झाले
माझी स्वप्ने, माझ्या महत्वाकांक्षा
सारे सारे वाहून गेले
मी शोधू पाहतोय माझी
कवितांची वही,
माझ्या गाण्यांचे रेकॉर्ड्स
पण स्मृतिभ्रंश झाल्याप्रमाणे
काहीच आठवत नाही...
आणि त्यानंतर सुन्न मनाने
डोळे मिटून घेतो
तेव्हा घुमत राहतात
त्याच वादळी वार्याचे आवाज
कानामध्ये, मनामध्ये...
भाव तुझे मनातले..
मज वाचता न आले..
बंद ओठास माझ्या...
तुज खोलता न आले...........
सांगू कसे तुला रे...
हे गुज या तनातले..
स्पर्श तुझ्या अधराचे...
मज मोजता न आले...........
निज या लोचनातली...
तुज घेताच न आली...
भिज या पावसातली...
मज सुखवता न आली............
गंध तुझ्या श्वासांचे...
सुंगता मला न आले...
बंध या देहातले...
रोखता तुला न आले..............
पाऊस आठवणींचा.....
एक सांगू का तूला...
तूला वेळ असेन तर सांगते..
पण आज काल तू नेहमीच व्यस्त असतोस...
कशी आहेस असे म्हणतोस...
अन नंतर बोलेन असे म्हणुन ....
परत कामात व्यस्त....फ़क्त थोडॆसे ऎक ना...
..काय झाले....काल ना....मी
अशी एकांती होती ...तेव्हा...
माझ्या मनात...
आपल्या आठवणींचा पाऊस....
धो धो पडायला लागला...
...मनातले आभाळ दाटून आले...
झालेला स्पर्श विज होऊन झंकारायला लागला....
भावनां गारा होऊन पडत होत्या...
जणू आज आठवणींचा प्रत्येक थेंब ....
माझ्या मनाला न्हाऊ घालत होता...
अन माझ्या डोळ्याना आठवण...
पाऊस पाडून ओली करत होती...
अन तुझा शब्द न शब्द ...
या गारठलेल्या मनास उब देत होता...
तो आठवणींच्या पावसाचा थेंब....
ओंजळीत घेत...
माझ्या दोन्ही हातांनी....
अश्रुत मिसळत जात होता....
माझ्या प्रत्येक अश्रुचा थेंब ....
तू जपून ठेव....
जो शेवट्पर्यंत राहील....
तो थेंब मीच असेन.........
........असाच पाऊस आठवणींचा पड्त राहू दे....
तू नाही जवळ....पण तूझी आठवण मात्र
आठवणींच्या पावसात अशीच चिंब भिजू दे.........
दोन जिवलग मित्र, लहानपण आणि शहाणपण
त्यांच्या मैत्रिचे लोक देत असत उदाहरण
एकावाचून दुसर्याला मुळीच करमत नसे
एकाला दुखलं तर दुसरा रडत बसे
लहानपण एकदा खूप मोठं झालं
शहाणपणाशी त्याने मोठं भांडण केलं
लहानपणाला भेटला नवा मित्र अता,
दुसरा कोणी नाही, तो तर वेडेपणा होता
शहाणपणाने सांगूनही लहानपणाने ऐकले नाही
लहानपण सारा वेळ वेडेपणासंगे राही
एक दिवस लहानपण वेडेपणासोबत निघून गेले
शहाणपण स्वतःच मग एकटे राहून वेडे झाले
साजिर्याशा एका संध्याकाळी
कोठून जाणे कसे वादळी वारे आले
अन् बघता बघता सारे उद्ध्वस्त झाले
माझी स्वप्ने, माझ्या महत्वाकांक्षा
सारे सारे वाहून गेले
मी शोधू पाहतोय माझी
कवितांची वही,
माझ्या गाण्यांचे रेकॉर्ड्स
पण स्मृतिभ्रंश झाल्याप्रमाणे
काहीच आठवत नाही...
आणि त्यानंतर सुन्न मनाने
डोळे मिटून घेतो
तेव्हा घुमत राहतात
त्याच वादळी वार्याचे आवाज
कानामध्ये, मनामध्ये...