चिंब चिंब कोसळण्याऱ्या सरी
अन् सोसाट्यची थंडी
थर् थर् वारा कापत होता
सामसुम् त्या मंदिरामध्ये फक्त
आपल्याच टाळ्यांचा गजर होत होता
काहिहि नसताना काहितरी ऋनानुबंध होता
कारण...
तो पाऊस तुझा माझा होता.........
असे किती वेळा
तु माझ्यावर् अन् मी तुझावर् राग् धरला होता
किती जरी अबोला धराला तरी...
शब्द ओठांवरचा बोलकाच् होता...
असा कोणताच् क्शण् वगळता येणारा नव्हता ...
कारण...
तो पाऊस तुझा माझा होता.........



