या अहो घाला घाव कुणी फ़ोडा हा बाधं
होऊद्या मुक्त मला पाहूद्या सागरकाठची साजं
नातं आमचं फ़ार जुन युगा युगात महान
मला भेटूद्या सागरा लागली सागराची तहान.
डोगंर द-याचे मला निरोप द्यायचे आहेत
डोळे भरुन त्याला पुन्हां पहायचे आहे
कुशीत शीरुन त्याच्या मनसोक्त रडायचे आहे
काही झाले तरी ही सरीता सागराचीच आहे.
तुमचं शिवारं पीकण्यासाठी मी माझी शिवर गाळतेय
तुमची तहान भागण्यासाठी मी कारावास भोगतेय
वा रे माणसा वा हीच तुझी माणूसकी का रे
तुझ्या प्रकाशासाठी मी इथे काळोखात राहतेय.
माझ्या वाटा बदं करुन तुमची घर सजवलीत
ओघळत्या आसवांवर माझ्या तुम्ही पीकं रुजवलीत
आता तरी जाऊदे मला हे जिवन सपंण्याआधी
या फ़ाटक्या चादरीची आता सारी ठिळगं उसवलीत.
हात जोडते पाया पडते बघा आली मी शरण
मुक्त करा मला या कोणी तरी तोडा हा धरणं
सपंण्याआधी आता तरी लाभुदे सौभाग्य मला
एक इच्छा माझी येवो मला सुवासीनीच मरण.
ह्या घनघोर अधांराची आज साथ कोणालाविखूरलेल्या स्वप्नांची मी पहावी वाट कशालाएक तुझ्या सोबतीचा आधार होता मलाआज मीच माझ्या परतीचा एकटा कीनारा.मावळत्या सुर्याची ईथे आज आस कुणालाषितीजाच्या रगांची पहावी कुणी पहाट कशालाआज तुझीही साऊली हरवली याच साधीप्रकाशातआज मीच माझ्या परतीचा एकटा कीनारा.मी दिल्या असख्यं हाका कुणी देईल साद कशालाकिचांळत्या काळजाची कुणी एकेल हाक कशालामाझ्या सा-या हाका ईथेच विरल्या या वादळांतआज मीच माझ्या परतीचा एकटा कीनारा.
त्या चादंण्याचां काटा माझ्या मनात रूतलेला
वेडा जिव माझा चद्रांच्या मिठीत लपलेला
मग चद्रंही माझा चादंण्या पाहून लाजलेला
आठवते रात्र पोर्णीमेची चद्रं माझा चिबं भिजलेला
चद्रांला पाहून कुशीत माझ्या चादंण्याना राग आला
पाहून रुप चद्रांच एक तारा जळून राख झाला
त्या पोर्णीमेच्या रात्री मला अनोखा भास झाला
तेव्हांपासुन मी चद्रांचा आणी चद्रं माझा श्वास झाला.
प्रेमाची लहर पाहून वादळंही गार हवा झाली
गारवा साहण्यासाठी मग ढगांनी चादर केली
पहाटेच्या प्रकाशात मग चादंण्याना झोप आली
कळालच नाही चद्रांच्या मिठीत कधी रात्र गेली.
पाखरे परत येतील साजं टळून गेल्यावर
मेघ दाटून येतील उंन पोळून गेल्यावर
सरी धावून येतील रानं जळून गेल्यावर
सुखही परत येईल दु:खं छ्ळून गेल्यावर.
होतील मार्ग मोकळे वळणं टळून गेल्यावर
शब्द टोचतील मनाला ते बोलून गेल्यावर
भिजतील डोळे तुझे, माझे सुकून गेल्यावर
पुन्हां तु ही परत येशील मी दूर गेल्यावर.
झोप धावून येईल स्वप्नं जळून गेल्यावर
कळ्तील तुला चुका पण मी माफ़ केल्यावर
कळेल प्रेम तुला विरहात मन पिळून गेल्यावर
तुही धावून येशील मी राखेत मिळून गेल्यावर.
आठवण माझीही येईल मी विसरून गेल्यावर
पुन्हां तु शोधशील खुणा राखही उडून गेल्यावर
तुझ्याही डोळ्यात आसवे ओघळतील कधी
पण माझ्या कविता तुझ्यापुढे रडून गेल्यावर.
या अहो घाला घाव कुणी फ़ोडा हा बाधं
होऊद्या मुक्त मला पाहूद्या सागरकाठची साजं
नातं आमचं फ़ार जुन युगा युगात महान
मला भेटूद्या सागरा लागली सागराची तहान.
डोगंर द-याचे मला निरोप द्यायचे आहेत
डोळे भरुन त्याला पुन्हां पहायचे आहे
कुशीत शीरुन त्याच्या मनसोक्त रडायचे आहे
काही झाले तरी ही सरीता सागराचीच आहे.
तुमचं शिवारं पीकण्यासाठी मी माझी शिवर गाळतेय
तुमची तहान भागण्यासाठी मी कारावास भोगतेय
वा रे माणसा वा हीच तुझी माणूसकी का रे
तुझ्या प्रकाशासाठी मी इथे काळोखात राहतेय.
माझ्या वाटा बदं करुन तुमची घर सजवलीत
ओघळत्या आसवांवर माझ्या तुम्ही पीकं रुजवलीत
आता तरी जाऊदे मला हे जिवन सपंण्याआधी
या फ़ाटक्या चादरीची आता सारी ठिळगं उसवलीत.
हात जोडते पाया पडते बघा आली मी शरण
मुक्त करा मला या कोणी तरी तोडा हा धरणं
सपंण्याआधी आता तरी लाभुदे सौभाग्य मला
एक इच्छा माझी येवो मला सुवासीनीच मरण.
ह्या घनघोर अधांराची आज साथ कोणालाविखूरलेल्या स्वप्नांची मी पहावी वाट कशालाएक तुझ्या सोबतीचा आधार होता मलाआज मीच माझ्या परतीचा एकटा कीनारा.मावळत्या सुर्याची ईथे आज आस कुणालाषितीजाच्या रगांची पहावी कुणी पहाट कशालाआज तुझीही साऊली हरवली याच साधीप्रकाशातआज मीच माझ्या परतीचा एकटा कीनारा.मी दिल्या असख्यं हाका कुणी देईल साद कशालाकिचांळत्या काळजाची कुणी एकेल हाक कशालामाझ्या सा-या हाका ईथेच विरल्या या वादळांतआज मीच माझ्या परतीचा एकटा कीनारा.
त्या चादंण्याचां काटा माझ्या मनात रूतलेला
वेडा जिव माझा चद्रांच्या मिठीत लपलेला
मग चद्रंही माझा चादंण्या पाहून लाजलेला
आठवते रात्र पोर्णीमेची चद्रं माझा चिबं भिजलेला
चद्रांला पाहून कुशीत माझ्या चादंण्याना राग आला
पाहून रुप चद्रांच एक तारा जळून राख झाला
त्या पोर्णीमेच्या रात्री मला अनोखा भास झाला
तेव्हांपासुन मी चद्रांचा आणी चद्रं माझा श्वास झाला.
प्रेमाची लहर पाहून वादळंही गार हवा झाली
गारवा साहण्यासाठी मग ढगांनी चादर केली
पहाटेच्या प्रकाशात मग चादंण्याना झोप आली
कळालच नाही चद्रांच्या मिठीत कधी रात्र गेली.
पाखरे परत येतील साजं टळून गेल्यावर
मेघ दाटून येतील उंन पोळून गेल्यावर
सरी धावून येतील रानं जळून गेल्यावर
सुखही परत येईल दु:खं छ्ळून गेल्यावर.
होतील मार्ग मोकळे वळणं टळून गेल्यावर
शब्द टोचतील मनाला ते बोलून गेल्यावर
भिजतील डोळे तुझे, माझे सुकून गेल्यावर
पुन्हां तु ही परत येशील मी दूर गेल्यावर.
झोप धावून येईल स्वप्नं जळून गेल्यावर
कळ्तील तुला चुका पण मी माफ़ केल्यावर
कळेल प्रेम तुला विरहात मन पिळून गेल्यावर
तुही धावून येशील मी राखेत मिळून गेल्यावर.
आठवण माझीही येईल मी विसरून गेल्यावर
पुन्हां तु शोधशील खुणा राखही उडून गेल्यावर
तुझ्याही डोळ्यात आसवे ओघळतील कधी
पण माझ्या कविता तुझ्यापुढे रडून गेल्यावर.