Friday, June 8, 2012

ह्या घनघोर अधांराची आज साथ कोणाला



ह्या घनघोर अधांराची आज साथ कोणाला
विखूरलेल्या स्वप्नांची मी पहावी वाट कशाला
एक तुझ्या सोबतीचा आधार होता मला
आज मीच माझ्या परतीचा एकटा कीनारा.

मावळत्या सुर्याची ईथे आज आस कुणाला
षितीजाच्या रगांची पहावी कुणी पहाट कशाला
आज तुझीही साऊली हरवली याच साधीप्रकाशात
आज मीच माझ्या परतीचा एकटा कीनारा.

मी दिल्या असख्यं हाका कुणी देईल साद कशाला
किचांळत्या काळजाची कुणी एकेल हाक कशाला
माझ्या सा-या हाका ईथेच विरल्या या वादळांत
आज मीच माझ्या परतीचा एकटा कीनारा.

त्या चादंण्याचां काटा माझ्या मनात रूतलेला



त्या चादंण्याचां काटा माझ्या मनात रूतलेला
वेडा जिव माझा चद्रांच्या मिठीत लपलेला
मग चद्रंही माझा चादंण्या पाहून लाजलेला
आठवते रात्र पोर्णीमेची चद्रं माझा चिबं भिजलेला

चद्रांला पाहून कुशीत माझ्या चादंण्याना राग आला
पाहून रुप चद्रांच एक तारा जळून राख झाला
त्या पोर्णीमेच्या रात्री मला अनोखा भास झाला
तेव्हांपासुन मी चद्रांचा आणी चद्रं माझा श्वास झाला.

प्रेमाची लहर पाहून वादळंही गार हवा झाली
गारवा साहण्यासाठी मग ढगांनी चादर केली
पहाटेच्या प्रकाशात मग चादंण्याना झोप आली
कळालच नाही चद्रांच्या मिठीत कधी रात्र गेली.



पाखरे परत येतील साजं टळून गेल्यावर



पाखरे परत येतील साजं टळून गेल्यावर
मेघ दाटून येतील उंन पोळून गेल्यावर
सरी धावून येतील रानं जळून गेल्यावर
सुखही परत येईल दु:खं छ्ळून गेल्यावर.

होतील मार्ग मोकळे वळणं टळून गेल्यावर
शब्द टोचतील मनाला ते बोलून गेल्यावर
भिजतील डोळे तुझे, माझे सुकून गेल्यावर
पुन्हां तु ही परत येशील मी दूर गेल्यावर.

झोप धावून येईल स्वप्नं जळून गेल्यावर
कळ्तील तुला चुका पण मी माफ़ केल्यावर
कळेल प्रेम तुला विरहात मन पिळून गेल्यावर
तुही धावून येशील मी राखेत मिळून गेल्यावर.

आठवण माझीही येईल मी विसरून गेल्यावर
पुन्हां तु शोधशील खुणा राखही उडून गेल्यावर
तुझ्याही डोळ्यात आसवे ओघळतील कधी
पण माझ्या कविता तुझ्यापुढे रडून गेल्यावर.


कल्पनांचा पूर आता ओसरलाय



कल्पनांचा पूर आता ओसरलाय
आता मला कविता सुचत नाहीत
शब्दच जणू काही हरवलेत माझे
कवितेत ते कुठेच दिसत नाहीत.

कवितेसाठी पुन्हां हा बाधं
या धरणाचा तुटावा लागेल
पुन्हां कल्पनांना पाण्यात वाहत
माझ्याकडे यावं लागेल.

कवितेसाठी पुन्हां माझ्या
पापण्यानां ओल व्हांव लागेल
ओघळल्यावर आसवे माझी
विचारंना त्यात भिजावं लागेल.

भिजण्याच्या भीतीने मग
माझेशब्दही माझ्याकडे परत येतील
आल्यावर पूर कल्पनांचा मग
कविताही माझ्या ओसरीला येतील.



Friday, June 8, 2012

ह्या घनघोर अधांराची आज साथ कोणाला



ह्या घनघोर अधांराची आज साथ कोणाला
विखूरलेल्या स्वप्नांची मी पहावी वाट कशाला
एक तुझ्या सोबतीचा आधार होता मला
आज मीच माझ्या परतीचा एकटा कीनारा.

मावळत्या सुर्याची ईथे आज आस कुणाला
षितीजाच्या रगांची पहावी कुणी पहाट कशाला
आज तुझीही साऊली हरवली याच साधीप्रकाशात
आज मीच माझ्या परतीचा एकटा कीनारा.

मी दिल्या असख्यं हाका कुणी देईल साद कशाला
किचांळत्या काळजाची कुणी एकेल हाक कशाला
माझ्या सा-या हाका ईथेच विरल्या या वादळांत
आज मीच माझ्या परतीचा एकटा कीनारा.

त्या चादंण्याचां काटा माझ्या मनात रूतलेला



त्या चादंण्याचां काटा माझ्या मनात रूतलेला
वेडा जिव माझा चद्रांच्या मिठीत लपलेला
मग चद्रंही माझा चादंण्या पाहून लाजलेला
आठवते रात्र पोर्णीमेची चद्रं माझा चिबं भिजलेला

चद्रांला पाहून कुशीत माझ्या चादंण्याना राग आला
पाहून रुप चद्रांच एक तारा जळून राख झाला
त्या पोर्णीमेच्या रात्री मला अनोखा भास झाला
तेव्हांपासुन मी चद्रांचा आणी चद्रं माझा श्वास झाला.

प्रेमाची लहर पाहून वादळंही गार हवा झाली
गारवा साहण्यासाठी मग ढगांनी चादर केली
पहाटेच्या प्रकाशात मग चादंण्याना झोप आली
कळालच नाही चद्रांच्या मिठीत कधी रात्र गेली.



पाखरे परत येतील साजं टळून गेल्यावर



पाखरे परत येतील साजं टळून गेल्यावर
मेघ दाटून येतील उंन पोळून गेल्यावर
सरी धावून येतील रानं जळून गेल्यावर
सुखही परत येईल दु:खं छ्ळून गेल्यावर.

होतील मार्ग मोकळे वळणं टळून गेल्यावर
शब्द टोचतील मनाला ते बोलून गेल्यावर
भिजतील डोळे तुझे, माझे सुकून गेल्यावर
पुन्हां तु ही परत येशील मी दूर गेल्यावर.

झोप धावून येईल स्वप्नं जळून गेल्यावर
कळ्तील तुला चुका पण मी माफ़ केल्यावर
कळेल प्रेम तुला विरहात मन पिळून गेल्यावर
तुही धावून येशील मी राखेत मिळून गेल्यावर.

आठवण माझीही येईल मी विसरून गेल्यावर
पुन्हां तु शोधशील खुणा राखही उडून गेल्यावर
तुझ्याही डोळ्यात आसवे ओघळतील कधी
पण माझ्या कविता तुझ्यापुढे रडून गेल्यावर.


कल्पनांचा पूर आता ओसरलाय



कल्पनांचा पूर आता ओसरलाय
आता मला कविता सुचत नाहीत
शब्दच जणू काही हरवलेत माझे
कवितेत ते कुठेच दिसत नाहीत.

कवितेसाठी पुन्हां हा बाधं
या धरणाचा तुटावा लागेल
पुन्हां कल्पनांना पाण्यात वाहत
माझ्याकडे यावं लागेल.

कवितेसाठी पुन्हां माझ्या
पापण्यानां ओल व्हांव लागेल
ओघळल्यावर आसवे माझी
विचारंना त्यात भिजावं लागेल.

भिजण्याच्या भीतीने मग
माझेशब्दही माझ्याकडे परत येतील
आल्यावर पूर कल्पनांचा मग
कविताही माझ्या ओसरीला येतील.