दगडांना मी फ़ुलं समजतो परी मी कवि नाही जनांनोमी एक वेडा दगड मारणांराफुलं समझून दगड मारतो.मृगजळांनी मी भुमी भिजवतोअख्खं आभाळ डोळ्यात साठवतोपसरवुन जाळे पाणवट्यावर मी चद्रंबिबं माझ्या जाळ्यात पकडतो.स्वप्नांत पिऊन अमृत अमर होतोमी चद्रांलाही कधी काजवा समजतोमला ना पारख ना जाण चागंल्याचीसमजुन कल्पवृक्ष बाभळीस कवटाळतो.दोन शब्दांसाठी सारं विश्व धुडांळतोनाहीच मिळाले तर अक्षंर गुडांळतोमी कुठे शब्दांचा सौदागर सा-यापरीसौदागरापुढे शब्दांचा सौदा मदांवतो.आज मला कोण इथे ओळखतोकोंण मला या शब्दांत इथे शोधतोमी तर एक शब्द खूळा खुळ्यातलामाझा शब्दही मला खुळाच ठरवतो.
जेव्हां हात तुझा हातात होतातुझ्यासगे लाबं चालत रहायचीआता घराच्या बाहेर पडत नाहीमन घाबरतं कुठेतरी हरवायची.जेव्हां तुझा हात खाद्यांवर असायचामी त्याला आधार समजायचीआता उभी राहताच तोल जातो मझाधडपडताना तेव्हां तुझा हात धरायची.जेव्हां तु माझ्या जवळ होतासतेव्हा सारी सुखं माझ्या जवळ होतीआता काटे विखरलेत अगंणात माझ्यातेव्हां फ़ुल माझ्या दारात होती.जेव्हां तु माझ्या काळजात होतासतेव्हां आत्मा माझ्या मनात होताआता मी इथे जिवंत प्रेत झालेयकारणं जिव माझा तुझ्यात होता.
मावळत्या आशेवर मी उभा उगवत्या सुर्यापुढेस्वप्नांच क्षितीज सोडून चाललो मी वादळाकडेवाटल तुझी सोबत असेल तर जिकेन जग सारंआज तुच पाठ फीरवलीस आता पाहू मी कोणाकडे.पसरल्या काळोखात मी उभा अर्धा चद्रांकडेता-याचं जग सोडून चाललो विझणा-या दिव्याकडेतु तर विझवुन गेलीस ज्योत माझ्या घरातलीआता उडेड मागु तर मागु कसा या प्रकाशाकडे.ओघळ्त्या आसवात मी उभा ओल्या किना-यापुढेउधाणलेल्या लाटाही हसतात पाहुन तुझ्या वेडयाकडेआठवतय आपल्याला पाण्यात भिजण्याच वेड होतंआज अश्रुंनीच भिजुन परतलोय मी पुन्हां घराकडे.तु म्हणतेस मागुन बघ मिळेल तुला प्रेम कोणाकडेकोण येइल घरात माझ्या काय आहे आता या शुन्याकडेइथेच शब्दांनाही थाबंवतोय मी आता काय करु कारणतुझ्या आठवणी पुन्हां आल्या आहेत माझ्या पापण्यांकडे.
आज तुझ्या आसवांच्या थेबांपरी मी गळालोकाय दोश माझा मी या वादळांत मिळालोखरतर दोश तुझा नाही चुक माझीच होतीनेहमी सोडून सत्य स्वप्नांच्या मागे मी पळालो.अचानक त्या क्षितीजाच्या रगांवर मी भूललोलागल्या असंख्य ठेचा पण नाही मी सुधरलोप्रत्येक वळनावर तुझी मागुन हाक होतीखरतर मीच मुर्ख कधी मागे नाही वळलो.प्रत्येक वळनावर मी मार्ग बदलत रहीलोतु जवळ आली नाहीस मी दुर जात राहीलोशेवटी प्रेमाच्या गाठी तुही सोडत गेलीस मी वेड्यापरी त्या धाग्यांच टोक शोधत राहीलो.तु जिकंलीस नाही पण मी मात्र हरत राहीलोतुला दगड म्हणता म्हणता मीच दगड झाहलोपण ओलावतील पापण्या तुझ्या विरहात जेव्हांलक्षात ठेव तेव्हा तु हरलीस आणी मीच जिकंलो.
दगडांना मी फ़ुलं समजतो परी मी कवि नाही जनांनोमी एक वेडा दगड मारणांराफुलं समझून दगड मारतो.मृगजळांनी मी भुमी भिजवतोअख्खं आभाळ डोळ्यात साठवतोपसरवुन जाळे पाणवट्यावर मी चद्रंबिबं माझ्या जाळ्यात पकडतो.स्वप्नांत पिऊन अमृत अमर होतोमी चद्रांलाही कधी काजवा समजतोमला ना पारख ना जाण चागंल्याचीसमजुन कल्पवृक्ष बाभळीस कवटाळतो.दोन शब्दांसाठी सारं विश्व धुडांळतोनाहीच मिळाले तर अक्षंर गुडांळतोमी कुठे शब्दांचा सौदागर सा-यापरीसौदागरापुढे शब्दांचा सौदा मदांवतो.आज मला कोण इथे ओळखतोकोंण मला या शब्दांत इथे शोधतोमी तर एक शब्द खूळा खुळ्यातलामाझा शब्दही मला खुळाच ठरवतो.
जेव्हां हात तुझा हातात होतातुझ्यासगे लाबं चालत रहायचीआता घराच्या बाहेर पडत नाहीमन घाबरतं कुठेतरी हरवायची.जेव्हां तुझा हात खाद्यांवर असायचामी त्याला आधार समजायचीआता उभी राहताच तोल जातो मझाधडपडताना तेव्हां तुझा हात धरायची.जेव्हां तु माझ्या जवळ होतासतेव्हा सारी सुखं माझ्या जवळ होतीआता काटे विखरलेत अगंणात माझ्यातेव्हां फ़ुल माझ्या दारात होती.जेव्हां तु माझ्या काळजात होतासतेव्हां आत्मा माझ्या मनात होताआता मी इथे जिवंत प्रेत झालेयकारणं जिव माझा तुझ्यात होता.
मावळत्या आशेवर मी उभा उगवत्या सुर्यापुढेस्वप्नांच क्षितीज सोडून चाललो मी वादळाकडेवाटल तुझी सोबत असेल तर जिकेन जग सारंआज तुच पाठ फीरवलीस आता पाहू मी कोणाकडे.पसरल्या काळोखात मी उभा अर्धा चद्रांकडेता-याचं जग सोडून चाललो विझणा-या दिव्याकडेतु तर विझवुन गेलीस ज्योत माझ्या घरातलीआता उडेड मागु तर मागु कसा या प्रकाशाकडे.ओघळ्त्या आसवात मी उभा ओल्या किना-यापुढेउधाणलेल्या लाटाही हसतात पाहुन तुझ्या वेडयाकडेआठवतय आपल्याला पाण्यात भिजण्याच वेड होतंआज अश्रुंनीच भिजुन परतलोय मी पुन्हां घराकडे.तु म्हणतेस मागुन बघ मिळेल तुला प्रेम कोणाकडेकोण येइल घरात माझ्या काय आहे आता या शुन्याकडेइथेच शब्दांनाही थाबंवतोय मी आता काय करु कारणतुझ्या आठवणी पुन्हां आल्या आहेत माझ्या पापण्यांकडे.
आज तुझ्या आसवांच्या थेबांपरी मी गळालोकाय दोश माझा मी या वादळांत मिळालोखरतर दोश तुझा नाही चुक माझीच होतीनेहमी सोडून सत्य स्वप्नांच्या मागे मी पळालो.अचानक त्या क्षितीजाच्या रगांवर मी भूललोलागल्या असंख्य ठेचा पण नाही मी सुधरलोप्रत्येक वळनावर तुझी मागुन हाक होतीखरतर मीच मुर्ख कधी मागे नाही वळलो.प्रत्येक वळनावर मी मार्ग बदलत रहीलोतु जवळ आली नाहीस मी दुर जात राहीलोशेवटी प्रेमाच्या गाठी तुही सोडत गेलीस मी वेड्यापरी त्या धाग्यांच टोक शोधत राहीलो.तु जिकंलीस नाही पण मी मात्र हरत राहीलोतुला दगड म्हणता म्हणता मीच दगड झाहलोपण ओलावतील पापण्या तुझ्या विरहात जेव्हांलक्षात ठेव तेव्हा तु हरलीस आणी मीच जिकंलो.