जेव्हां हात तुझा हातात होतातुझ्यासगे लाबं चालत रहायचीआता घराच्या बाहेर पडत नाहीमन घाबरतं कुठेतरी हरवायची.जेव्हां तुझा हात खाद्यांवर असायचामी त्याला आधार समजायचीआता उभी राहताच तोल जातो मझाधडपडताना तेव्हां तुझा हात धरायची.जेव्हां तु माझ्या जवळ होतासतेव्हा सारी सुखं माझ्या जवळ होतीआता काटे विखरलेत अगंणात माझ्यातेव्हां फ़ुल माझ्या दारात होती.जेव्हां तु माझ्या काळजात होतासतेव्हां आत्मा माझ्या मनात होताआता मी इथे जिवंत प्रेत झालेयकारणं जिव माझा तुझ्यात होता.
मावळत्या आशेवर मी उभा उगवत्या सुर्यापुढेस्वप्नांच क्षितीज सोडून चाललो मी वादळाकडेवाटल तुझी सोबत असेल तर जिकेन जग सारंआज तुच पाठ फीरवलीस आता पाहू मी कोणाकडे.पसरल्या काळोखात मी उभा अर्धा चद्रांकडेता-याचं जग सोडून चाललो विझणा-या दिव्याकडेतु तर विझवुन गेलीस ज्योत माझ्या घरातलीआता उडेड मागु तर मागु कसा या प्रकाशाकडे.ओघळ्त्या आसवात मी उभा ओल्या किना-यापुढेउधाणलेल्या लाटाही हसतात पाहुन तुझ्या वेडयाकडेआठवतय आपल्याला पाण्यात भिजण्याच वेड होतंआज अश्रुंनीच भिजुन परतलोय मी पुन्हां घराकडे.तु म्हणतेस मागुन बघ मिळेल तुला प्रेम कोणाकडेकोण येइल घरात माझ्या काय आहे आता या शुन्याकडेइथेच शब्दांनाही थाबंवतोय मी आता काय करु कारणतुझ्या आठवणी पुन्हां आल्या आहेत माझ्या पापण्यांकडे.
आज तुझ्या आसवांच्या थेबांपरी मी गळालोकाय दोश माझा मी या वादळांत मिळालोखरतर दोश तुझा नाही चुक माझीच होतीनेहमी सोडून सत्य स्वप्नांच्या मागे मी पळालो.अचानक त्या क्षितीजाच्या रगांवर मी भूललोलागल्या असंख्य ठेचा पण नाही मी सुधरलोप्रत्येक वळनावर तुझी मागुन हाक होतीखरतर मीच मुर्ख कधी मागे नाही वळलो.प्रत्येक वळनावर मी मार्ग बदलत रहीलोतु जवळ आली नाहीस मी दुर जात राहीलोशेवटी प्रेमाच्या गाठी तुही सोडत गेलीस मी वेड्यापरी त्या धाग्यांच टोक शोधत राहीलो.तु जिकंलीस नाही पण मी मात्र हरत राहीलोतुला दगड म्हणता म्हणता मीच दगड झाहलोपण ओलावतील पापण्या तुझ्या विरहात जेव्हांलक्षात ठेव तेव्हा तु हरलीस आणी मीच जिकंलो.
कीती पाखंरे जळाली गुढ हे उलगण्यासाठी
की ज्योत जळण्यासाठी आहे की जाळण्यासाठी
रडणा-या तुला रडण्याचा अर्थ कुठे माहीत
अश्रुं रडण्या-यासाठी आहेत का रडवण्या-रासाठी.
कीती चादंण्या जागतात उत्तर हे शोधण्यासाठी
की सुर्य उगवण्यासाठी आहे की मावळण्यासाठी
जागणा-या तुला जागण्याचा अर्थ कुठे माहीत
डोळे झोपण्यासाठी असतात का आसवे गाळण्यासाठी.
कीती किनारे झीजुन गेले सागराच्यां लाटांसाठी
की लाटा सागरासाठी असतात की किना-यासाठी
भरती आहोटीच कारणं कोणाला कुठे माहीत
भरती सागरासाठी असते का सागर भरतीसाठी
कीती कविता केल्या मीही तुझ्या विरहासाठी
की विरहं भेटीसाठी असतो का भेट विरहांसाठी
आठवणा-या तुला आठवणीचां अर्थ कुठे माहीत
आठवणी आठवण्यासाठी असतात की विसरण्यासाठी.
जेव्हां हात तुझा हातात होतातुझ्यासगे लाबं चालत रहायचीआता घराच्या बाहेर पडत नाहीमन घाबरतं कुठेतरी हरवायची.जेव्हां तुझा हात खाद्यांवर असायचामी त्याला आधार समजायचीआता उभी राहताच तोल जातो मझाधडपडताना तेव्हां तुझा हात धरायची.जेव्हां तु माझ्या जवळ होतासतेव्हा सारी सुखं माझ्या जवळ होतीआता काटे विखरलेत अगंणात माझ्यातेव्हां फ़ुल माझ्या दारात होती.जेव्हां तु माझ्या काळजात होतासतेव्हां आत्मा माझ्या मनात होताआता मी इथे जिवंत प्रेत झालेयकारणं जिव माझा तुझ्यात होता.
मावळत्या आशेवर मी उभा उगवत्या सुर्यापुढेस्वप्नांच क्षितीज सोडून चाललो मी वादळाकडेवाटल तुझी सोबत असेल तर जिकेन जग सारंआज तुच पाठ फीरवलीस आता पाहू मी कोणाकडे.पसरल्या काळोखात मी उभा अर्धा चद्रांकडेता-याचं जग सोडून चाललो विझणा-या दिव्याकडेतु तर विझवुन गेलीस ज्योत माझ्या घरातलीआता उडेड मागु तर मागु कसा या प्रकाशाकडे.ओघळ्त्या आसवात मी उभा ओल्या किना-यापुढेउधाणलेल्या लाटाही हसतात पाहुन तुझ्या वेडयाकडेआठवतय आपल्याला पाण्यात भिजण्याच वेड होतंआज अश्रुंनीच भिजुन परतलोय मी पुन्हां घराकडे.तु म्हणतेस मागुन बघ मिळेल तुला प्रेम कोणाकडेकोण येइल घरात माझ्या काय आहे आता या शुन्याकडेइथेच शब्दांनाही थाबंवतोय मी आता काय करु कारणतुझ्या आठवणी पुन्हां आल्या आहेत माझ्या पापण्यांकडे.
आज तुझ्या आसवांच्या थेबांपरी मी गळालोकाय दोश माझा मी या वादळांत मिळालोखरतर दोश तुझा नाही चुक माझीच होतीनेहमी सोडून सत्य स्वप्नांच्या मागे मी पळालो.अचानक त्या क्षितीजाच्या रगांवर मी भूललोलागल्या असंख्य ठेचा पण नाही मी सुधरलोप्रत्येक वळनावर तुझी मागुन हाक होतीखरतर मीच मुर्ख कधी मागे नाही वळलो.प्रत्येक वळनावर मी मार्ग बदलत रहीलोतु जवळ आली नाहीस मी दुर जात राहीलोशेवटी प्रेमाच्या गाठी तुही सोडत गेलीस मी वेड्यापरी त्या धाग्यांच टोक शोधत राहीलो.तु जिकंलीस नाही पण मी मात्र हरत राहीलोतुला दगड म्हणता म्हणता मीच दगड झाहलोपण ओलावतील पापण्या तुझ्या विरहात जेव्हांलक्षात ठेव तेव्हा तु हरलीस आणी मीच जिकंलो.
कीती पाखंरे जळाली गुढ हे उलगण्यासाठी
की ज्योत जळण्यासाठी आहे की जाळण्यासाठी
रडणा-या तुला रडण्याचा अर्थ कुठे माहीत
अश्रुं रडण्या-यासाठी आहेत का रडवण्या-रासाठी.
कीती चादंण्या जागतात उत्तर हे शोधण्यासाठी
की सुर्य उगवण्यासाठी आहे की मावळण्यासाठी
जागणा-या तुला जागण्याचा अर्थ कुठे माहीत
डोळे झोपण्यासाठी असतात का आसवे गाळण्यासाठी.
कीती किनारे झीजुन गेले सागराच्यां लाटांसाठी
की लाटा सागरासाठी असतात की किना-यासाठी
भरती आहोटीच कारणं कोणाला कुठे माहीत
भरती सागरासाठी असते का सागर भरतीसाठी
कीती कविता केल्या मीही तुझ्या विरहासाठी
की विरहं भेटीसाठी असतो का भेट विरहांसाठी
आठवणा-या तुला आठवणीचां अर्थ कुठे माहीत
आठवणी आठवण्यासाठी असतात की विसरण्यासाठी.