Saturday, May 19, 2012
जेव्हा एकटं रहावसं वाटतं
जेव्हा एकटं रहावसं वाटतं.
गोड हसणं मनातल्या मनात दाटतं.
उघड्या डोळ्यांना स्वप्न पडतात.
प्रेमपाखर ही हसत रडतात.
तेव्हा समजावं आपण प्रेमात पडलो. …
थंड हवा मंजुळ होवुन जाते
. आकाशाचं छतं चांदण्यांनी भिजून जाते.
तेव्हा समजावं आपण प्रेमात पडलो.
जेव्हा फक्त तिचीचं आठवण य़ेते.
फक्त ती आणि ती दिसते सगळीकडे.
अशक्य गोष्ट शक्य झाल्यासारखी वाटते.
तेव्हा समजावं आपण प्रेमात पडलो.
माझ्या कल्पित कथांमध्ये मी
माझ्या कल्पित कथांमध्ये मी
मलाच गुंतवत होतो
बेधुंध होऊन त्यात मी
गुरफडून जात होतो
… कधी एकटाच जोरजोरने हसत
तर कधी ढसाधसा रडत होतो
मलाच गुंतवत होतो
बेधुंध होऊन त्यात मी
गुरफडून जात होतो
… कधी एकटाच जोरजोरने हसत
तर कधी ढसाधसा रडत होतो
का कुणास थाऊक?
मी कल्पनेतच रमत होतो
कल्पनांना वास्तव समजून
मी त्यातच जगत होतो
मी कल्पनेतच रमत होतो
कल्पनांना वास्तव समजून
मी त्यातच जगत होतो
आता कळते कल्पनांमध्ये
काहीच मिळत नाही
हसलो वा राडलो तरी
कुणालाच कळत नाही
काहीच मिळत नाही
हसलो वा राडलो तरी
कुणालाच कळत नाही
कल्पनांना वास्तविक जीवनांमध्ये
काहीच महत्वा नाही
जन्माला येण्याआधीच जगण्याला
काहीच अर्थ नाही
काहीच महत्वा नाही
जन्माला येण्याआधीच जगण्याला
काहीच अर्थ नाही
भूतकाळात किव्हा भविष्काळात जगण्याला
खरच का? काही महत्व आहे
जेव्हा सर्व काही आपल्याला
वर्तमानात करायचे आहे
खरच का? काही महत्व आहे
जेव्हा सर्व काही आपल्याला
वर्तमानात करायचे आहे
भूतकाळात रमल्याने
एकतर आनंद मिळतो वा दु:क्ख
जेव्हा भोगून झाले सर्व काही
मग चिंता करण्यात काय अर्थ
एकतर आनंद मिळतो वा दु:क्ख
जेव्हा भोगून झाले सर्व काही
मग चिंता करण्यात काय अर्थ
भविष्यात रमल्याने
चिंता असते काहीतरी करून दाखवण्याची
वर्तमानातच करणार नाही काही
तर कुठून येईल भविष्यात काही
चिंता असते काहीतरी करून दाखवण्याची
वर्तमानातच करणार नाही काही
तर कुठून येईल भविष्यात काही
Friday, May 18, 2012
आयुष्य खूप सुंदर आहे
आयुष्य खूप सुंदर आहे,
सोबत कुणी नसलं तरी,
एकट्यानेच ते फुलवत रहा,
वादळात सगळं वाहून गेल,
म्हणुन रडत बसू नका,
वेगळ अस काही, माझ्यात खास नाही असं म्हणून उदास होऊ नका
मृगाकडे कस्तुरी आहे,
फुलात गंध आहे,
सागराकडे अथांगता आहे,
माझ्याकडे काय आहे, असं म्हणून रडू नका,
अंधाराला जाळणरा एक सूर्य तुमच्यातही लपला आहे.
आव्हाहन करा त्या सूर्याला!!!!! मग उगवेल तो तुमच्या आयुष्यात नवीन क्षितिज घेऊन.
अंधारामय रात्र संपवून सोनेरी किरणांनी सजून
मग रोजच उगवेल एक नवी सकाळ,
उत्साह ध्येयाने भारुन म्हणून म्हणते………
आयुष्य खूप सुंदर आहे,
सोबत कुणी नसल तरी
एकट्यानेच ते फुलवत रहा……
सोबत कुणी नसलं तरी,
एकट्यानेच ते फुलवत रहा,
वादळात सगळं वाहून गेल,
म्हणुन रडत बसू नका,
वेगळ अस काही, माझ्यात खास नाही असं म्हणून उदास होऊ नका
मृगाकडे कस्तुरी आहे,
फुलात गंध आहे,
सागराकडे अथांगता आहे,
माझ्याकडे काय आहे, असं म्हणून रडू नका,
अंधाराला जाळणरा एक सूर्य तुमच्यातही लपला आहे.
आव्हाहन करा त्या सूर्याला!!!!! मग उगवेल तो तुमच्या आयुष्यात नवीन क्षितिज घेऊन.
अंधारामय रात्र संपवून सोनेरी किरणांनी सजून
मग रोजच उगवेल एक नवी सकाळ,
उत्साह ध्येयाने भारुन म्हणून म्हणते………
आयुष्य खूप सुंदर आहे,
सोबत कुणी नसल तरी
एकट्यानेच ते फुलवत रहा……
Subscribe to:
Comments (Atom)
Saturday, May 19, 2012
जेव्हा एकटं रहावसं वाटतं
जेव्हा एकटं रहावसं वाटतं.
गोड हसणं मनातल्या मनात दाटतं.
उघड्या डोळ्यांना स्वप्न पडतात.
प्रेमपाखर ही हसत रडतात.
तेव्हा समजावं आपण प्रेमात पडलो. …
थंड हवा मंजुळ होवुन जाते
. आकाशाचं छतं चांदण्यांनी भिजून जाते.
तेव्हा समजावं आपण प्रेमात पडलो.
जेव्हा फक्त तिचीचं आठवण य़ेते.
फक्त ती आणि ती दिसते सगळीकडे.
अशक्य गोष्ट शक्य झाल्यासारखी वाटते.
तेव्हा समजावं आपण प्रेमात पडलो.
माझ्या कल्पित कथांमध्ये मी
माझ्या कल्पित कथांमध्ये मी
मलाच गुंतवत होतो
बेधुंध होऊन त्यात मी
गुरफडून जात होतो
… कधी एकटाच जोरजोरने हसत
तर कधी ढसाधसा रडत होतो
मलाच गुंतवत होतो
बेधुंध होऊन त्यात मी
गुरफडून जात होतो
… कधी एकटाच जोरजोरने हसत
तर कधी ढसाधसा रडत होतो
का कुणास थाऊक?
मी कल्पनेतच रमत होतो
कल्पनांना वास्तव समजून
मी त्यातच जगत होतो
मी कल्पनेतच रमत होतो
कल्पनांना वास्तव समजून
मी त्यातच जगत होतो
आता कळते कल्पनांमध्ये
काहीच मिळत नाही
हसलो वा राडलो तरी
कुणालाच कळत नाही
काहीच मिळत नाही
हसलो वा राडलो तरी
कुणालाच कळत नाही
कल्पनांना वास्तविक जीवनांमध्ये
काहीच महत्वा नाही
जन्माला येण्याआधीच जगण्याला
काहीच अर्थ नाही
काहीच महत्वा नाही
जन्माला येण्याआधीच जगण्याला
काहीच अर्थ नाही
भूतकाळात किव्हा भविष्काळात जगण्याला
खरच का? काही महत्व आहे
जेव्हा सर्व काही आपल्याला
वर्तमानात करायचे आहे
खरच का? काही महत्व आहे
जेव्हा सर्व काही आपल्याला
वर्तमानात करायचे आहे
भूतकाळात रमल्याने
एकतर आनंद मिळतो वा दु:क्ख
जेव्हा भोगून झाले सर्व काही
मग चिंता करण्यात काय अर्थ
एकतर आनंद मिळतो वा दु:क्ख
जेव्हा भोगून झाले सर्व काही
मग चिंता करण्यात काय अर्थ
भविष्यात रमल्याने
चिंता असते काहीतरी करून दाखवण्याची
वर्तमानातच करणार नाही काही
तर कुठून येईल भविष्यात काही
चिंता असते काहीतरी करून दाखवण्याची
वर्तमानातच करणार नाही काही
तर कुठून येईल भविष्यात काही
Friday, May 18, 2012
आयुष्य खूप सुंदर आहे
आयुष्य खूप सुंदर आहे,
सोबत कुणी नसलं तरी,
एकट्यानेच ते फुलवत रहा,
वादळात सगळं वाहून गेल,
म्हणुन रडत बसू नका,
वेगळ अस काही, माझ्यात खास नाही असं म्हणून उदास होऊ नका
मृगाकडे कस्तुरी आहे,
फुलात गंध आहे,
सागराकडे अथांगता आहे,
माझ्याकडे काय आहे, असं म्हणून रडू नका,
अंधाराला जाळणरा एक सूर्य तुमच्यातही लपला आहे.
आव्हाहन करा त्या सूर्याला!!!!! मग उगवेल तो तुमच्या आयुष्यात नवीन क्षितिज घेऊन.
अंधारामय रात्र संपवून सोनेरी किरणांनी सजून
मग रोजच उगवेल एक नवी सकाळ,
उत्साह ध्येयाने भारुन म्हणून म्हणते………
आयुष्य खूप सुंदर आहे,
सोबत कुणी नसल तरी
एकट्यानेच ते फुलवत रहा……
सोबत कुणी नसलं तरी,
एकट्यानेच ते फुलवत रहा,
वादळात सगळं वाहून गेल,
म्हणुन रडत बसू नका,
वेगळ अस काही, माझ्यात खास नाही असं म्हणून उदास होऊ नका
मृगाकडे कस्तुरी आहे,
फुलात गंध आहे,
सागराकडे अथांगता आहे,
माझ्याकडे काय आहे, असं म्हणून रडू नका,
अंधाराला जाळणरा एक सूर्य तुमच्यातही लपला आहे.
आव्हाहन करा त्या सूर्याला!!!!! मग उगवेल तो तुमच्या आयुष्यात नवीन क्षितिज घेऊन.
अंधारामय रात्र संपवून सोनेरी किरणांनी सजून
मग रोजच उगवेल एक नवी सकाळ,
उत्साह ध्येयाने भारुन म्हणून म्हणते………
आयुष्य खूप सुंदर आहे,
सोबत कुणी नसल तरी
एकट्यानेच ते फुलवत रहा……
Subscribe to:
Comments (Atom)



