Saturday, June 23, 2012

ती रुसली तेव्हा काय घडले…



ती रुसली तेव्हा काय घडले…
मी तिला विचारले किती गं करतेस माझ्यावर प्रेम,
हसत म्हणाली माझ्या नजरेला जरा वाचत जा…
मी विचारले किती गं असे भेटायचे चोरून चोरून,
ती म्हणाली प्रेमात थोडासा धीर धरत जा…
... मी म्हणालो आता मला तुझ्या साथीची गरज आहे,
ती म्हणाली त्यासाठी देवासमोर रोज हात जोडत जा…
मी म्हणालो खूप ओझं झालंय एकाकीचं आता,
ती म्हणाली अरे वेड्या मग आठवणी थोडंसं रडत जा…
मी म्हणालो अरे पापण्या ओल्या होतात विरहात तुझ्या,
ती म्हणाली मुखवटे घालून थोडंसं हसत जा…
मी म्हणालो ऋतू सुद्धा माझ्यावर हसतो आहे,
ती म्हणाली अरे मग एक छानसी गझल ऐकत जा…
मी विचारलं असतेस कुठे सध्या तू,
तेव्हा मात्र ती म्हणाली माझ्या श्वासांना तुझ्यातच कुठेतरी शोधत जा..
मी विचारलं हि कुठली रीत तुझी प्रेम करण्याची,
ती म्हणाली अरे प्रेमात कधी असाही एकमेव अनुभव घेत जा..
मी विचारलं आता किती वाट बघायची तुझी सखे,
ती म्हणाली नेहमीच तू तरसवतोस मला आता तू ही तरसून बघत जा..
मी म्हणालो आता पुरे तुझे रुसवे फुगवे अन पुरे तुझा नखरा,
ती म्हणाली अरे राजा, पुन्हा असं झालं तर मला सरळं बिलगत जा



तो म्हणतो ….........



तो म्हणतो …

बदल…
विचार बदल…
आचार बदल…
बोलन बदल
वागन बदल
स्वत:लाच पूर्णपणे बदल…

अरे सगळंच बदलायचं तर माझ्यातली मी राहणार काय?
आणि इतकंच जर बदलायची गरज असेल तर प्रेमात पडताना माझ्यात तू असे पाहिलेसच काय होतेस ?
नक्की माझ्यावर प्रेम करतोस की त्यात काही व्यवहार शोधतोयस?

एखाद्या व्यक्तीला ती आहे तसंच स्विकारायचं असतं.
नसेल स्विकारणं जमत तर कायमचंच विसरायचं असतं.

आता हे तुझं तूच ठरव…
तुला नक्की मी हवी आहे की माझ्यातील बदल..???


कळतं नव्हते प्रेम म्हणजे काय,.....



 कळतं नव्हते प्रेम म्हणजे काय,
तरी तुझ्या प्रेमात पडलो मी..
तुझ्या सोबत जगण्याचे,
सुंदर स्वप्न पाहिले मी..
या स्वप्नाला माझ्या डोळ्यांत,
सदैव साठवून ठेवले मी..
स्वप्न हे स्वप्नाचं असते,
उशिरा हे जाणले मी..
तुझ्या प्रेमात पूर्णपणे,
स्वःताला विसरून गेलो मी..
पण नशिबाला मान्य नव्हते,
तुझ्या सोबत जगावे मी..



मी उद्या मंगळसुत्र आणेल तर..........




एकदा एक तुरुणी कॉलेज राखी पौर्णिमेला राख्या घेऊन येते.

त्या दिवशी तरुणांची प्रेझेंटी तशी कमीच असते. त्यात उरलेली मुलेही पसार होतात.

परंतु, एक तरूण (स्मार्ट) बसला असतो कट्ट्यावर...

ती तरुणी त्याच्याकडे जाते आणि म्हणाली, 'हात दे...तुला राखी बांधते.'

त्यावर तो म्हणातो, 'मुळीच नाही!'

ती म्हणते, का? काय झालं?

तो म्हणतो, वा! ग वा ! शहाणीच आहेस की, मी उद्या मंगळसुत्र आणेल तर तु का माझ्या हातून बांधून घेणार आहेस काय?


Saturday, June 23, 2012

ती रुसली तेव्हा काय घडले…



ती रुसली तेव्हा काय घडले…
मी तिला विचारले किती गं करतेस माझ्यावर प्रेम,
हसत म्हणाली माझ्या नजरेला जरा वाचत जा…
मी विचारले किती गं असे भेटायचे चोरून चोरून,
ती म्हणाली प्रेमात थोडासा धीर धरत जा…
... मी म्हणालो आता मला तुझ्या साथीची गरज आहे,
ती म्हणाली त्यासाठी देवासमोर रोज हात जोडत जा…
मी म्हणालो खूप ओझं झालंय एकाकीचं आता,
ती म्हणाली अरे वेड्या मग आठवणी थोडंसं रडत जा…
मी म्हणालो अरे पापण्या ओल्या होतात विरहात तुझ्या,
ती म्हणाली मुखवटे घालून थोडंसं हसत जा…
मी म्हणालो ऋतू सुद्धा माझ्यावर हसतो आहे,
ती म्हणाली अरे मग एक छानसी गझल ऐकत जा…
मी विचारलं असतेस कुठे सध्या तू,
तेव्हा मात्र ती म्हणाली माझ्या श्वासांना तुझ्यातच कुठेतरी शोधत जा..
मी विचारलं हि कुठली रीत तुझी प्रेम करण्याची,
ती म्हणाली अरे प्रेमात कधी असाही एकमेव अनुभव घेत जा..
मी विचारलं आता किती वाट बघायची तुझी सखे,
ती म्हणाली नेहमीच तू तरसवतोस मला आता तू ही तरसून बघत जा..
मी म्हणालो आता पुरे तुझे रुसवे फुगवे अन पुरे तुझा नखरा,
ती म्हणाली अरे राजा, पुन्हा असं झालं तर मला सरळं बिलगत जा



तो म्हणतो ….........



तो म्हणतो …

बदल…
विचार बदल…
आचार बदल…
बोलन बदल
वागन बदल
स्वत:लाच पूर्णपणे बदल…

अरे सगळंच बदलायचं तर माझ्यातली मी राहणार काय?
आणि इतकंच जर बदलायची गरज असेल तर प्रेमात पडताना माझ्यात तू असे पाहिलेसच काय होतेस ?
नक्की माझ्यावर प्रेम करतोस की त्यात काही व्यवहार शोधतोयस?

एखाद्या व्यक्तीला ती आहे तसंच स्विकारायचं असतं.
नसेल स्विकारणं जमत तर कायमचंच विसरायचं असतं.

आता हे तुझं तूच ठरव…
तुला नक्की मी हवी आहे की माझ्यातील बदल..???


कळतं नव्हते प्रेम म्हणजे काय,.....



 कळतं नव्हते प्रेम म्हणजे काय,
तरी तुझ्या प्रेमात पडलो मी..
तुझ्या सोबत जगण्याचे,
सुंदर स्वप्न पाहिले मी..
या स्वप्नाला माझ्या डोळ्यांत,
सदैव साठवून ठेवले मी..
स्वप्न हे स्वप्नाचं असते,
उशिरा हे जाणले मी..
तुझ्या प्रेमात पूर्णपणे,
स्वःताला विसरून गेलो मी..
पण नशिबाला मान्य नव्हते,
तुझ्या सोबत जगावे मी..



मी उद्या मंगळसुत्र आणेल तर..........




एकदा एक तुरुणी कॉलेज राखी पौर्णिमेला राख्या घेऊन येते.

त्या दिवशी तरुणांची प्रेझेंटी तशी कमीच असते. त्यात उरलेली मुलेही पसार होतात.

परंतु, एक तरूण (स्मार्ट) बसला असतो कट्ट्यावर...

ती तरुणी त्याच्याकडे जाते आणि म्हणाली, 'हात दे...तुला राखी बांधते.'

त्यावर तो म्हणातो, 'मुळीच नाही!'

ती म्हणते, का? काय झालं?

तो म्हणतो, वा! ग वा ! शहाणीच आहेस की, मी उद्या मंगळसुत्र आणेल तर तु का माझ्या हातून बांधून घेणार आहेस काय?