The Power Of The Mind

Pages

▼

Friday, February 3, 2012

केव्हातरी मिटण्यासाठीच

केव्हातरी मिटण्यासाठीच
काळजामधला श्वास असतो
वाट केव्हा वैरीण झाली तरीझाडे प्रेमळ होती लाल जांभळे भेटून गेली साथीत उरली निळी नाती काळोखाच्या गुहेतदेखील धडपडणारे किरण होते पेटविलेल्या दीपालींना वादळवारयात मरण होते असणे आता असत असत नसण्यापाशी अडले आहे जिव्हाळ्याच्या चिता पेटवीत बरेच चालणे घडले आहे माथ्यावरचा आभाळबाबा सवाल आता पुसत नाही पृथ्वी झाली पावलापुरती अल्याड पल्याड दिसत नाही  





– कुसुमाग्रज
Vaibhav Kudtarkar at Friday, February 03, 2012
Share

No comments:

Post a Comment

‹
›
Home
View web version
Powered by Blogger.