Pages

Tuesday, January 17, 2012

॥ श्री राम समर्थ ॥

॥ श्री राम समर्थ ॥
समर्थ म्हणतात -
१. आधी संसार करावा नेटका | मग घ्यावें परमार्थ-विवेका ||
२. मराठा तितुका मेळवावा | आपुला महारष्ट्रधर्म वाढवावा ||
३. जो दुस-यावरी विश्वासला | त्याचा कार्यभाग बुडाला ||
४. आहे तितुकें जतन करावे | पुढें आणिक मिळवावें ||
५. धटासी आणावा धट | उत्धटासी पाहिजे उत्धट | खटनटासी खटनट | अगत्य करी" ||
६. धर्मासाठी मरावें | मरोनी अवघ्यांसी मारावें | मारितां मारितां घ्यांवें | राज्य आपुलें ||
७. केल्याने होते आहे रे आधी केलेंचि पाहिजें ||
८. आधी केलें | मग सांगितलें ||
९. सामर्थ्य आहे चळवळेचें | जो जो करील तयाचें | परंतु तेथे भगवंताचें | आधिष्ठान पाहिजे || १०. देव मस्तकीं धरावा | अवघा हलकल्लोळ करावा | मुलुख बडवा कां बडवावा | धर्मसंस्थापनेसाठी || कोणतेही कार्य करताना उपासना होणे महत्वाचे आहे.
चला, तुम्हीपण सोबत व्हा. सदगुरु, राष्ट्रगुरु श्री समर्थ रामदास स्वामी विचार प्रचार (प्रसार) यात सामील व्हा आणी आनंदसागराचा अनुभव घ्या.
॥ जय जय रघुवीर समर्थ ॥

No comments:

Post a Comment